
पीक पेऱ्याची ही अट रद्द करावी म्हणून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी…
पंजाब, हरयाणा येथील शेतकरी नेत्यांनी जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात…
पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा करताना हमीभावाचा कायदा करण्याची ग्वाही दिली होती.
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत.
गेल्या आठ वर्षात केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांचा आढावा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर आता शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारा संयुक्त किसान मोर्चा…
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केलीय.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनानंतर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर हल्लाबोल केलाय.
मोदी सरकारने प्रतिष्ठा पणाला लावलेले नवे तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवार यांनी या निर्णयावर त्यांची…
मोदी सरकारने प्रतिष्ठेचा निर्णय बनवलेले कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया देत ट्वीट केलंय.
शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. या निर्णयावर शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी…
हा शहाणपणा त्यांना सूचला त्याचे कौतुक आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे
मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांनी निर्धाराने केलेल्या आंदोलनानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर आता…
मृत शेतकऱ्याच्या डाव्या हातावर फक्त ‘जिम्मेदार’ हा शब्द लिहिलेला होता
सुरुवातीला पत्रकाराचा मृत्यू संतप्त शेतकरी आंदोलकांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात पत्रकाराच्या मृत्यूबाबत सत्य समोर…
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लावलेले बॅरिकेट्स पोलिसांनी काढायला सुरुवात केलीय.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूरनंतर आता हरियाणातही भाजपा खासदाराच्या ताफ्यातील गाडीने आंदोलक शेतकऱ्याला धडक दिल्याचा गंभीर आरोप झालाय.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज (६ ऑक्टोबर) पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झालेत. या दिल्ली दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र…
दिल्ली गुडगाव सीमेवर वाहनांचा मोठा खोळंबा झालाय. शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
शेतकरी नेते राकेश टिकैत कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर आक्रमक झालेत. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर थेट अमेरिकेचे…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.