Page 252 of शेतकरी News
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता सरकारच्या तिजोरीतून आणखी दोन हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय अखेर…
कृषिपंप वीज जोडणीसाठी अर्ज करूनही अद्याप ‘फर्म कोटेशन’ न मिळालेल्या ग्राहकांनी महावितरणच्या संबंधित उप विभागाशी सात मार्चपूर्वी संपर्क साधण्याचे आवाहन…
सत्तेत आल्यापासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्यात (नरेगा) मोदी सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
बाजारपेठेची गरज, बदलत्या हवामानामुळे आधुनिक यंत्रणेस आलेले महत्व, माल निर्यातीसाठी करावयाच्या उपाययोजना अशा सर्व विषयांवर मार्गदर्शन करत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शेती…
दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात आणि त्यांना आर्थिक मदत पोहोचवण्यात भारतीय जनता पक्षाकडून समाधानकारक काम होत
रायगड जिल्ह्य़ातील शेतकरी आता कंपनीचे मालक होणार आहेत. अलिबाग, पेण, माणगाव आणि खालापूर तालुक्यांतील शेतकरी गटांच्या माध्यमातून
तपोवन परिसरात साकारल्या जाणाऱ्या साधुग्रामसाठी वर्षभरासाठी भाडेतत्वावर घेतल्या जाणाऱ्या जमिनीपोटी तसेच सिंहस्थानंतर तिला पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेऊन एकत्रितपणे…
परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाच घेतल्याप्रकरणी एका निदेशकास तर एका शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी एका तलाठय़ास भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले.…
शेतकरी, वारकरी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आदींना एकाच व्यासपीठावर आणून विविध प्रकल्पांच्या माध्यमातून गाव-खेडय़ांचा विकास साधण्यासाठी भारतीय विकास संगम या संस्थेतर्फे…
देशातील ४८.१ टक्के शेतकरी हे कर्जासाठी वित्त संस्थांव्यतिरिक्त सावकारी कर्जाचाच पर्याय प्रामुख्याने निवडतात. हे प्रमाण वर्षांगणिक वाढत असल्याची धक्कादायक माहिती…
बाजार समित्यांतील अडते संप करणार व सरकार नमते घेणार हे नेहमीचे झाले आहेच, पण म्हणून अडते नकोतच असे म्हणता येत…
राज्य सरकारच्या मानेभोवतीच तब्बल सव्वातीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा फास बसल्याने शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी आणखी तीन-चार महिने वाट…