
गिरीश कर्नाड यांना यंदाचा ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
१९ मे १९३८ रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला
गिरीश कर्नाड यांनी कानडी नागरिकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलाच तर ..
वेदांपासून उत्पत्ती झालेले भारतीय संगीत ब्रिटिशांना समजलेच नाही. ब्रिटिशांच्या हस्तक्षेपाअभावी भारतीय संगीत अबाधित राहिले, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड…
शिव्या हा समाजाचा एक अपरिहार्य भाग आहे. शिव्यांना अनैतिक ठरवायचे झाले तर अगदी शेक्सपीअरपासूनचे निम्मेअधिक साहित्य हद्दपार करावे लागेल.
‘‘ययाति’, ‘हयवदन’, ‘नागमंडल’, ‘तुघलक’ यांसारख्या नाटकांतून जरी मी मिथकं, इतिहास वा पुराणकथांचा आधार घेतला असला तरी जुन्या नाटक कंपन्यांप्रमाणे या…
१९४८ मध्ये झालेल्या गांधी हत्येनंतर अतिसभ्यतेची कास धरल्यानेच मराठी साहित्याने आपला बाज हरवला, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी गिरीश…
गिरीश कार्नाडांनी लिहिलेल्या अगदी नवथर अशा ‘बेंडा काळू ऑन टोस्ट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मराठीमध्ये ‘उणे पुरे शहर एक’ या…
आपल्या वैचारिक भूमिकांवर ठाम राहणं महत्त्वाचं; मात्र अशा वैचारिक ठामपणासाठी स्वत:चं नुकसानही सोसण्याची तयारी हवी, हे सूत्र ज्येष्ठ नाटककार आणि…
आपल्या वैचारिक भूमिकांवर ठाम राहणं महत्त्वाचं; मात्र अशा वैचारिक ठामपणासाठी स्वत:चं नुकसानही सोसण्याची तयारी हवी, हे सूत्र ज्येष्ठ नाटककार आणि…
‘माध्यमांमधली स्पर्धा आजकाल वाढली आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर प्रत्येक गोष्टीचा उगाच बाऊ करण्याची सवय झाली आहे.. अवघ्या काही दिवसांच्या…
सहिष्णुतेच्या बाबतीत देश गेल्या २०-३० वर्षांमध्ये पुन्हा मागे गेला आहे. बाबरी मशीद पाडणे आणि ती पाडणारे सत्तेत येणे यातून गुंडगिरीला…
कौतुक करता करता ‘ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेयं..’ असे उद्गार विजया मेहतांच्याही तोंडून अगदी नकळत येऊन गेले आणि…
‘माध्यमांमधली स्पर्धा आजकाल वाढली आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर प्रत्येक गोष्टीचा उगाच बाऊ करण्याची सवय झाली आहे.. अवघ्या काही दिवसांच्या…
माझ्या मिथक नाटकांची मुळं माझ्या शिरसीतील बालपणातल्या काळात शोधावी लागतील. सुरुवातीची काही वर्षे आमचं वास्तव्य पुण्यात होतं. माझे वडील सरकारी…
मी जेव्हा नाटक लिहायला सुरुवात केली. त्यावेळी नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि तो सांस्कृतिकदृष्टय़ा खूप सशक्त असा काळ होता. चित्रपटांमध्ये…
रूपवेध प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘तन्वीर सन्मान’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कार्नाड यांना तर ‘तन्वीर नाटय़धर्मी’ पुरस्कार प्रदीप वैद्य यांना जाहीर…
गिरीश कर्नाड. माझे पहिले चित्रपट दिग्दर्शक. त्यांनी शूटिंगदरम्यान माझं कॉलेज महिनाभर बुडेल म्हणून आमच्या प्रिन्सिपलना एक पत्र लिहिलं होतं त्याची…
साहित्यक्षेत्रात वाद होतात आणि शमतात, ते दरवेळी साहित्यिक वादच असतात असेही नाही. याबाबत मराठी वा इंग्रजीची स्थिती सारखीच आहे. मराठीतील…