
भारतीयांनी दूरसंचार, सिमेंट, पोलाद, व्यापार वाणिज्य व आरोग्य सेवा क्षेत्रात इराकमध्ये मोठे योगदान दिल्याचंही ते म्हणाले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला संमती नाकारली होती, राज्य सरकारचे राज्यपालांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत या भाजपा शिष्टमंडळाच्या मागणीवर आपण यथोचित कार्यवाही करावी आणि मला त्याबाबत अवगत करावे, असे…
आदिवासींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध योजना राबवते, परंतु या जातीचे बनावट प्रमाणपत्र काढून मूळ आदिवासींच्या हक्कावर गदा आणली…
‘केंद्र शासनाने आखलेला ‘मेक इन इंडिया’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या देशातील तरुणाईची सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी…
अनुदान ही संकल्पना जे नागरिक पुरेशा आíथक परिस्थितीअभावी एखाद्या जीवनावश्यक गोष्टीची पूर्तता करू शकत नाहीत त्यासाठी वापरावयाची गोष्ट आहे.
विकासाला प्राधान्य देत स्थिर व्याजदराचे पतधोरण कायम ठेवणाऱ्या रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी आठवडय़ाभरातच संभाव्य व्याजदर वाढीचे संकेत दिले…
एमपीएससी परीक्षांमध्ये पुरेसे पात्र उमेदवार मिळत नसल्यामुळे पदे रिक्त राहात आहेत, तर काही वेळेला कमी गुणांच्या उमेदवारांची नियुक्ती करण्याची वेळ…
जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.
राज्य सरकारचे सन २०१०-११चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाले असून जालना जिल्हय़ातील बदनापूर तालुक्यास मराठवाडय़ातील पहिल्या क्रमांकाच्या निर्मलग्राम तालुका पुरस्काराने सन्मानित…
आदर्श सोसायटी अहवाल विधानभवनात मांडण्यात यावा याबद्दल आवाज उठवूनही त्यांनी तो मांडलाच नाही. शेवटच्या एक तासात मुख्यमंत्र्यानी ‘कार्य पूर्ती अहवाल…
वरुणराजाने आज उघडीप घेतली असली तरी कर्मभूमी कराडात मात्र, श्रीनिवास पाटील यांच्यावर हितचिंतक व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा अक्षरश: पाऊस पाडला. सिक्कीमचे…
प्रशासनात, राजकारणात व समाजकारणात काम करताना माणुसकी जपत कधी दुजाभाव केला नाही. कायम लोकात राहताना, सामान्यातील सामान्याच्या हितासाठी दक्ष राहिलो.
राज्यपालांचे निर्देश बंधनकारक आहेत की नाही, यावरून नुकताच वाद झाला असतानाच यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे योग्यरित्या पालन होत नसल्याबद्दल राज्यपाल के.…
राज्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या जालना जिल्ह्य़ातील दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यपाल मार्चच्या पहिल्या आठवडय़ात दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या संभाव्य दौऱ्याच्या…
नोकरीमध्ये तात्काळ बढती मिळविण्याच्या हव्यासापोठी रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष आत्माराम देव यांनी नियम धाब्यावर बसवून एकाच शैक्षणिक वर्षांत दोन…