Page 39 of सरकारी योजना News
महिलांमध्ये ढकलाढकलीचे आणि आरोप प्रत्यारोपाचे प्रसंग घडले. गर्दीला आवरताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले.
तलाठी कार्यालयात महिलांची झुंबड उडाली असून याचा फायदा घेउन मोठ्या प्रमाणावर दलालाकडून सामान्य महिलांची लुबाडणूक सुरू आहे.
यंदाच्या खरीप हंगामात एक रुपया भरून पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी कशी होणार, याविषयी…
चटईक्षेत्रफळात आणखी वाढचा लाभ देण्यासाठी अधिकारात नसलेली नियमावली वापरल्यामुळे सुमारे ११ झोपडपट्टी पुनर्वसन योजना रद्द होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी कळवण, दिंडोरी परिसरात समितीने पाहणी केली असून बुधवारी ही समिती इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे पाहणी करणार आहे.
मालमत्ता संबंधितांच्या नावांवर न चढविल्याने संबंधित रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच त्यांनी चक्क स्मशानभूमीत उपोषण सुरु केले…
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापुर्ण व शुध्द पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरु केली.
घरकुलाकरिता असलेला हप्ता मिळत नसल्याने एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी (१४ एप्रिल) भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत आरोग्य…
शासनाने याठिकाणी परत राजकारण केल्यास शेतकरी आंदोलनाप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करून इचलकरंजी शहरातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळवून दिल्याशिवाय…
रायगड जिल्ह्यात शिधा वाटप केंद्रांवर, मोफत धान्याची उचल करणारे १ हजार ६५६ नोकरदार सापडले आहेत.
डाक विभागाची विश्वसनीयता, अगदी दुर्गम भागातही असलेले जाळे व सर्व स्तरातील नागरिकांशी असलेले संबंध लक्षात घेता या सर्वेक्षणसाठी डाक विभागाची…