देशाचं रक्षण करणाऱ्या महिलेला दहशतवाद्यांची बहीण म्हटलं तरी चालेल, पण सरकार मुस्लीमद्वेष्टं आहे, असं सुचवणंही तुरुंगवासाला कारणीभूत ठरू शकतं… हरियाणातील…
‘समग्र शिक्षा योजने’अंतर्गत २०२४-२५ या वर्षासाठीच्या केंद्रीय शिक्षण निधीतील २,१५१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम रोखल्याबद्दल तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात…
पर्यटकांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील स्थानिकांत दहशतवाद्यांविरोधात असंतोष निर्माण झाला होता. या नाराजीचा लाभ घेत केंद्र सरकार काश्मिरींना आपल्या बाजूने वळवू…
मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अपव्यय सुरू राहिल्यास खेड्यापाड्यांमधील भेडसावणारा भीषण पाणीप्रश्न भविष्यात शहरांमध्ये निर्माण होऊ शकतो, असा इशारा निवृत्त सनदी अधिकारी…