हर्षवर्धन सपकाळ News

महाराष्ट्रातील सत्तारुढ सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यास अपयशी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गडचिरोली येथे केली.

रेल्वे अपघातावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर…

पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी मोदींच्या ११ वर्षांच्या काळाचे वर्णन ‘बोलायचा भात, बोलाची कढी’ असे केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांच्यावतीने…

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म आम्ही म्हणतो. निर्गुण निराकार हे…

प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेली काँग्रेस सत्तेपासून दूर जाताच भरकटलेल्या स्थितीत होती. तेच ते नेते, तेच ते कार्यकर्ते, गटबाजी यामुळे नागपुरातील…

सपकाळ यांनी सोमवारी ‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ महामार्गासह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

शेतकरी उत्पन्न दुप्पट, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खिशात १५ लाख देणार, अण्णा हजारे, बाबा रामदेव…

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार जनतेपेक्षा ‘अदानी’च्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच ‘अदानी’ला दिले आहेत.

प्रत्यक्षात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या ११ वर्षांत यातील एकही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले नाही.

मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेबरोबर एकत्र आहोत, अशी ग्वाही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळणारी एक रुपयात पीक विमा योजना सरकारने बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.