Page 2 of हर्षवर्धन सपकाळ News

शेतकरी उत्पन्न दुप्पट, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खिशात १५ लाख देणार, अण्णा हजारे, बाबा रामदेव…

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार जनतेपेक्षा ‘अदानी’च्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच ‘अदानी’ला दिले आहेत.

प्रत्यक्षात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या ११ वर्षांत यातील एकही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले नाही.

मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेबरोबर एकत्र आहोत, अशी ग्वाही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळणारी एक रुपयात पीक विमा योजना सरकारने बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.

विनोबांच्या आजोबांनी बांधलेल्या कोटेश्वर मंदिराची पाहणी

देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच असल्याने लोकशाही, राज्यघटना वाचण्यासाठी या पुढे काँग्रेस जोरकसपणे प्रयत्न करेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…

Ujjwal Nikam : हर्षवर्धन सपकाळ त्यांनी दावा केला आहे की इतर वकिलांना राज्य सरकार न्याय्य मानधन देत नाही. मात्र, भाजपाशी…

अनुकूल वातावरण निर्मिती व पक्षाचा संघटनात्मक विस्तार या दोन्ही बाबी तशा एकमेकांना पूरक. राजकीय पक्ष याचाच आधार घेत मार्गक्रमण करतात.

या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिनींचे बळी घेत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केला.

काँग्रेस पक्षानेच काँग्रेस सोडण्याची वेळ आणल्याचं विधान संग्राम थोपटे यांनी आज केलं. आता त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते नाना पटोले…