
आंबा खाण्याची एक योग्य वेळ आहे. वेगवेगळ्या वेळी आंबे खाण्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात.
कुटुंब आणि नोकरी करताना महिलांची तारेवरची कसरतच होते. याचा परिणाम अनेकदा त्यांच्या आरोग्यावरही होतो.
त्यामुळे विशिष्ट वयानुसार आपल्याला आहारात बदल करावा लागतो. पाहूयात कोणत्या वयात कोणते पदार्थ खाल्लेले चांगले ठरतील.
रक्तदाबाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने कधी कधी हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, स्मरणशक्ती कमी होणे, स्मृतिभ्रंश यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
माश्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याशिवाय माशांमध्ये इतर अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात.
आंबे खरेदी करताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपण खरेदी करत असलेला आंबा वरून जितका सुंदर आणि चविष्ट दिसत…
आजकालच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हे होतं, चला तर जाणून घेऊया उपाय…
जर तुम्ही जास्त प्रमाणात कांदे खाल्ले तर रक्तातील साखर वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते.
कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांमुळे भारतात उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. याला सनस्ट्रोक असेही म्हणतात.
अन्न पचवणे असो किंवा ग्लुकोज आणि प्रथिने तयार करणे असो, हे सर्व काम यकृत करत असते.
Health Benefits of Dance : ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिना’च्या निमित्ताने, डान्स ही मजेशीर अॅक्टिव्हिटी तुम्हाला निरोगी आणि मानसिकदृष्ट्या कसे स्थिर बनवू…
जेव्हा मानेजवळच्या स्नायूंमध्ये रक्ताभिसरण कमी होते, तेव्हा डबल चिनची समस्या उद्भवते. तथापि, जेव्हा मानेच्या आसपासच्या स्नायूंमध्ये रक्त परिसंचरण सुधारते तेव्हा…
मधुमेहाने ग्रस्त रुग्णांनी त्याच पदार्थांचा आहारात समावेश करावा, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.
खरबूज हे एक फळ तुम्हाला अनेक फायदे देऊ शकते. त्यामुळे आजच त्याचा आहारात समावेश करा.
अनेक लोक मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करतात, परंतु ते आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत.
आंब्याच्या कोयीचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक गंभीर आजारांवर गुणकारी ठरते.
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आर्ट ऑफ इंडिया (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणे टाळले पाहिजे.
युरिक अॅसिडची समस्या असलेल्या लोकांमध्ये असा समज आहे की दह्यातील प्रोटीनची मात्रा युरिक अॅसिड वाढवण्याला कारणीभूत ठरू शकते.
केळी हे जगातील सर्वात जुने फळ मानले जाते. हे फळ जगभरातील बहुतांश देशांमध्ये आढळते. मात्र त्याचे प्रकार सर्वत्र भिन्न आहे.
जर तुम्हालाही सतत थकवा जाणवत असेल, तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र यामुळे होणारे अनेक फायदे आपल्याला माहीत नाहीत.
जर तुम्ही जास्त प्रमाणात कांदे खाल्ले तर रक्तातील साखर वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते.
सर्वच मसाले प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतीलच असे गरजेचे नाही. असेही काही मसाले आहेत जे उन्हाळ्यात खाणे टाळावेत.
हे एक फळ तुम्हाला अनेक फायदे देऊ शकते. उन्हाळ्यात हे फळ भरपूर खा आणि आजच त्याचा आहारात समावेश करा.
उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला…
तुम्हाला तुमची दिनचर्या बदलण्यासाठी काही झटपट आणि सोप्या नाश्त्याचे प्रकार करू शकतात.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
आरोग्य तज्ञ दिवसातून ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. परंतु, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जेवताना पाणी पिणे टाळायला हवे.
खाद्यतेलामुळे आपल्या जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचा आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
चुकीची जीवनशैली आणि आहारातील पौष्टिक घटकांची कमतरता यामुळे अनेकजण अनेक आजारांना बळी पडतात. मधुमेह असाच एक आजार आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात भरपूर काकड्या खा. कारण काकडी खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.
डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण थंडीच्या काळात शरीर आतून उबदार राहते.