शिक्षण अधिकाऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातील आठ शिक्षण अधिकारी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी व काíतकी एकादशीप्रसंगी शासकीय महापूचा होण्याअगोदर पूजा करण्याचा पुण्याच्या खासगीवाले कुटुंबीयांचा अधिकार अबाधित राहावा म्हणून करण्यात…
माणसाने स्वातंत्र्य विसरून काही साध्य होत नाही. असे ‘होकायंत्र’ होऊन जगण्यापेक्षा बाबासाहेबांची अस्मिता जागृत ठेवा
अनेक जण आपल्या अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडतात. मात्र,
शिक्षकदिनी १९ शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
बहुप्रसवता कलेला मारक ठरू शकते. त्यामुळे जेव्हा कविता आतून येते तेव्हा ती कागदावर उतरते आणि रसिकांच्याही काळजाला भिडते,
माझ्यासारखेच दु:ख जे अनेक जण अनुभवत आहेत त्यांचे दु:ख मांडण्याचे मी एक माध्यम आहे, असे मनोगत कवी प्रा. वीरा राठोड…
सीमेवर निकराची झुंज देऊन पाकिस्तानी सैन्याचे मनसुबे उधळणाऱ्या लष्करातील तीन शूरवीर अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याचे भाग्य बुलढाणा जिल्ह्य़ाला लाभले आहे.
देशाला १९४७ मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण, सामाजिक स्वातंत्र्य आहे कुठे, असा सवाल…
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या प्रश्नावर मात करण्यास लोकजागृतीच आवश्यक असून, या वर्षी बाटलीबंद पाण्याची विक्री २७…
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. रंगनाथ पठारे यांना यंदाचा मसाप सन्मान, तर मधू नेने यांना भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार…
डॉक्टर व रुग्ण यांच्यामध्ये संवाद-समन्वय हवा, मात्र, याच्या अभावामुळेच समाजात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. रुग्णांशी डॉक्टरांचे आचरण कसे…
शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवून झाडाखालीच सुरू केलेल्या शाळेला संयुक्त राष्ट्रसंघाचे संलग्नत्व मिळाले आहे.
कवी म्हणून विंदा करंदीकर मोठेच होते. पण, माणूस म्हणूनही ते मोठे होते. मी काही कवी नाही. पण, माझा त्यांच्याशी व्यक्तिगत…
विजय फाउंडेशनतर्फे ‘सोलापूर डिस्ट्रीक्ट फोरम’च्या माध्यमातून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
दिलीप प्रभावळकर यांच्यासह सात जणांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
‘तुम्हा तरुणांना आम्ही काय सल्ला देणार? सध्या भ्रष्टाचार आणि इतर घटनांनी देश इतका बरबटला आहे, की त्याचा दोष आमच्या पिढीचा…
महिला सर्वच क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जातील व यशस्वी होतील. तेव्हा, सत्काराची गरज उरणार नाही. कारण, सर्वच स्त्रिया सक्षम झालेल्या असतील,…
एकीकडे दुष्काळ, तर दुसरीकडे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या सत्काराचा सुकाळ असे वातावरण शनिवार व रविवारी औरंगाबाद व जालना…
सरहद संस्थेतर्फे देण्यात येणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना, सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.