दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी आणि विविध निर्बंध लागू.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात १० फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत मनाई आदेश लागू…
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीमुळे परीक्षेला उशीर होऊ नये, यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ५४ विशेष ‘रायडर्स’ तैनात केले आहेत. संकटकाळी मदतीसाठी…
अमरावती जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी सापडल्यास केवळ विद्यार्थ्यांवरच नाही तर थेट शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा…
Maharashtra State Board : फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता सकारात्मक मानसिकतेने सामोरे जावे, यासाठी शिक्षण विभागाने विशेष…
दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी शासनाने घेतलेल्या सरसकट शिक्षक अदलाबदलीचा निर्णय आता बदलला असून, केवळ सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवरच ही पद्धत अवलंबली…
दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबी बनवणारी आयटीआय संस्था ही ‘मेक इन इंडिया’ स्वप्न साकारण्यासाठी ग्रामीण युवकांसाठी रोजगाराचे…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षा पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पालघर जिल्हा…