
Mohammed Siraj Tweet: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एअर विस्ताराला त्याचे सामान परत करण्याची विनंती केली आहे. बांगलादेशातून परतताना…
आगामी कसोटी मालिकेपूर्वी संघाला आपल्या चुकांवर मेहनत करणे गरजेचे आहे. भारतासमोर या मालिकेनंतर कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याचा घेतलेला…
भारताने बांगलादेशवर २-० असे निर्विवाद वर्चस्व मिळाल्यानंतर अश्विनला सामनावीराचा तर पुजाराला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्या दोघांनी बीसीसीआय टीवीवर या…
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने कुलदीप यादवला संधी दिली नाही. टीम इंडिया अडचणीत होती. मात्र कर्णधार केएल राहुल म्हणतो की…
R Ashwin Record: कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद जास्त धावा आणि विकेट्स घेणारा आर आश्विन जगातील दुसराच खेळाडू ठरला आहे. लवकरच…
विराटचे बालपणीचे प्रशिक्षकांनी त्याच्यावर टीका केली आहे. तो म्हणतो की कोहलीसारख्या फलंदाजाला फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना पाहणे दुर्दैवी आहे.
विराट कोहली चार डावात केवळ ४५ धावा करू शकला. मात्र उपकर्णधार पुजारा उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला. त्याला सामनावीराचा पुरस्कार दिल्यानंतर मोहम्मद…
Meenal Gavaskar Passes Away: भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आईने मुंबईतील राहत्या घरी ९५व्या…
IND vs BAN 2nd Test:भारताने ढाका येथे बांगलादेश संघाचा पराभव करत कसोटी मालिका २-० ने जिंकली. त्यानंतर बांगलादेशातील एका युजरने…
मीरपूर भारताला कसोटीत जरी भारताने विजय मिळवला असला तरी त्यात अनेक स्लेजिंगचे प्रकार घडले. मात्र त्यानंतरही विराट कोहलीने दिलदारपणा दाखवत…
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सात विकेट्स गमावून भारताला विजय मिळाला. यावर भारतीय…
टीम इंडियाने पाकिस्तानी संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी होणाऱ्या शर्यतीतून बाहेर काढले आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळताच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये…
भारत-बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना तीन गडी राखून भारताने जिंकला. या विजयात आर. अश्विन आणि श्रेयस अय्यर यांचा विजय मिळवून…
भारत-बांगलादेश यांच्यातील रोमांचक झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर. अश्विनने झुंजार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.
मोहम्मद सिराजने बांगलादेश दौऱ्यावर आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. दुसऱ्या कसोटीतही बांगलादेशी फलंदाज त्याच्या धगधगत्या चेंडूंसमोर हैराण झालेले दिसत…
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी दरम्यान भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी फलंदाजीतील बदलावर…
IND vs BAN 2nd Test Update: भारत आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात विराट कोहलीकडून…
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्ध अपयशी ठरला. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहली एक धावांवर बाद झाला,…
मालिका विजयाच्या इराद्याने बांगलादेशने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सध्या संकटात सापडला आहे. अजूनही विजयासाठी १०० धावांची गरज आहे.
भारत- बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमानांनी टीम इंडियाला विजयासाठी केवळ १४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली.
मोहम्मद शमीला बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी सराव सत्रात खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो मालिकेतून बाहेर झाला.