गोकुळातल्या श्रीकृष्णापासून संतपरंपरेने आणि छत्रपती शिवरायांपासून राजर्षी शाहूंपर्यंतच्या रयतेच्या राजांनी आपल्याला जी मूल्ये दिली, त्यांचा संविधानाशी असलेला संबंध कोण नाकारते…
संविधानाच्या निर्मात्यांनी ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत समाविष्ट केले नव्हते. त्यांना याची गरज भासली नाही, कारण संविधानाचे एकंदर…