
बायडेन यांच्या प्रशासनाने भारत-प्रशांत महासागरीय देशांसाठी हा नवा व्यापार करार तयार केला आहे.
तैवान सरकारच्या समर्थनार्थ अमेरिकेच्या कुठल्याही अध्यक्षाने गेल्या दशकभरात केलेले हे सर्वात जोरदार वक्तव्य होते.
श्रीलंकेत १९ व्या घटनादुरुस्तीने संसदेला अध्यक्षांपेक्षा जास्त अधिकार प्रदान करून शक्तिमान बनवण्यात आले होते.
हा गाभारा मशिदीच्या आतील भागात असल्याचा त्यांचा दावा आहे, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
आसाममध्ये यावर्षी पूर व भूस्खलन यामुळे मरण पावलेल्यांची संख्या २४ झाली आहे.
हवामान बदलल्याने केदारनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या यात्रेकरूंना थांबविण्यात आले आहे.
तारापूर अणु ऊर्जा आणि डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्र तसेच सागरी महामार्ग, मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग, समर्पित रेल्वे मालवाहू मार्ग, बुलेट ट्रेन…
डहाणू किनारपट्टीवरील गावांना पावसाळय़ापूर्वी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना केली नसल्याने येथील १०० हून अधिक घरांना पुराची भीती कायम आहे.
जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथे स्थानिक आदिवासीना दरवर्षीप्रमाणेच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल हाजरा हे राज्य नेतृत्वावर टीका करत आलेले आहेत.