
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर निशाणा साधलाय.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जळगावात झालेल्या एका कार्यक्रमात विकासाची ब्लू प्रिंटच मांडली आहे.
मी जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही घेऊन बुडणार हे लक्षात ठेवा, खडसेंचा इशारा
या घटनेची माहिती मिळताच एसटी कर्मचार्यांची मोठी गर्दी रुग्णालयात झाली
इच्छाराम मधुकर बाविस्कर असे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
जळगावातील जामनेर-भुसावळ रस्त्यावर गारखेडा गावाजवळ ट्रकने जोरदार धडक दिल्याने पॅजो रिक्षातील तीन जण जागीच ठार झाले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे २ महिलांकडून कोट्यवधी रुपये किमतीची ब्राउन शुगर ड्रग्ज (Brown sugar drugs) विशेष पोलीस पथकाने जप्त केली.
मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एनसीबीने तब्बल १५०० किलोग्रॅम गांजा…
जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑक्टोबर) पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे.
हिंदू स्त्री-पुरुष विविध क्षेत्रात यशस्वी असतील, पण राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत ते अनुत्तीर्ण आणि नपुंसक आहेत.
२९ मे रोजी राष्ट्रीय केळी निर्यात कार्यशाळेचे आयोजनदेखील केले आहे.
दोन वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारने यंदा जिल्ह्याच्या पदरात निराशेचा जोगवा टाकला. रेल्वे अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या अपेक्षांना यंदाही थारा मिळाला नाही.
केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्यास अडथळ्याविना विकास होऊ शकतो, असा युक्तिवाद भाजपकडून करण्यात येतो. मात्र, गेल्या १५ वर्षांत केंद्रात…
जळगावमधील अंमळनेरमध्ये शनिवारी निवडणूक भरारी पथकाने ८० लाखांची रोकड जप्त केली. अंमळनेरमधील पाटील प्लाझा या लाँजमध्ये उतरलेल्या चार व्यक्तींकडून ही…
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रविवारपासून सुरू होणार असला तरी त्यात अजून तरी नाशिक किंवा दिंडोरी…
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी २०१४ अखेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे १४,१९१ तंटे दाखल झाले असून त्यापैकी केवळ काही…
यावल अभयारण्यातील जामन्या वन्यक्षेत्रात असलेल्या सारीसुमरी व रंजपाणी येथील अनधिकृत झोपडय़ा हटविण्याची मोहीम सुरू झाली आहे.
आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन स्तरावरून अनेक योजना जाहीर केल्या जातात.
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात मिळणारे भोजन व नाश्ता निकृष्ट दर्जाचा असणे
प्रार्थना स्थळावरील विद्युत रोषणाईत बिघाड केल्याचे निमित्त होऊन शहराच्या तांबापुरा भागात मंगळवारी रात्री उसळलेली दंगल त्वरीत नियंत्रणात आणण्यात
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.