जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीसह पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर,ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी…
जिल्ह्यात अतिवृष्टीसह पुरामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सातत्याने नुकसान सोसणारे शेतकरी पुरते खचले आहेत. १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अजुनही जूनमधील नुकसानीची…