केबीसी कंपनीची स्थापना करून भाऊसाहेबने दलालांच्या मदतीने हजारो गुंतवणूकदारांचे पैसे फसव्या योजनांमध्ये आणले.
ही मालमत्ता गुन्ह्य़ातील असल्याने पोलिसांनी ती जप्त केली. या सोन्याचे बाजार मूल्य तब्बल दीड कोटी रुपये आहे.
यंत्रणा भाऊसाहेब व पत्नीच्या नावावर वेगवेगळ्या बँकांमध्ये असणाऱ्या लॉकरची छाननी करत आहे.
गुंतवणूकदारांना कोटय़वधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या केबीसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण
पत्नी आरती यांच्या बँकेतील तीन लॉकर्स अखेर मंगळवारी उघडण्यात तपास यंत्रणेला यश आले.
केबीसीच्या संचालकांची ८० कोटींची स्थावर मालमत्ता व बँक खात्यातील रक्कम आधीच जप्त झाली आहे.
केबीसीच्या भ्रामक साखळी योजनांद्वारे राज्यातील गुंतवणूकदारांची शेकडो कोटींची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार
अडीच वर्षांत तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत ‘केबीसी’ कंपनीने राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली.
मागील वर्षी उघडकीस आलेल्या केबीसी घोटाळ्याने राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना झळ सोसावी लागली.
केबीसी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी तक्रारदारांची संख्या ५२५० वर जाऊन पोहोचली तर फसवणुकीची रक्कमही १४० कोटी रुपयांवर गेली…
केबीसीच्या भूलथापांना बळी पडलेल्या गुंतवणूकदारांमध्ये शेतकरी, हातावर पोट भरणारे मजूर व महिला, कामगार जसे आहेत, तसेच शिक्षक, पदवीधर, शासकीय नोकरदारांचाही…
केबीसी घोटाळा प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिला संशयितांची शनिवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
‘केबीसी’ कंपनीच्या भूलथापांना बळी पडून आयुष्यभराची पुंजी गमाविणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांच्या नाते-संबंधांमध्ये तंटे निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
केबीसीच्या घोटाळ्याची झळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ग्रामीण भागातील बँकांनाही बसली असून, काही बँकांना ठेवींचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करताना दमछाक होत असल्याचे पुढे…
केबीसी कंपनीच्या घोटाळ्यात पैसे अडकलेल्यांची संख्या १४०० इतकी आहे. या तक्रार अर्जावरून फसवणुकीची रक्कम ७० कोटी रुपयांहून अधिकवर पोहोचली आहे.
कोणी मुलीच्या लग्नासाठी पैसे उभे राहतील या आशेने खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन गुंतवणूक केलेली, तर कोणी निवृत्तिवेतनाची संपूर्ण रक्कम…
‘केबीसी’ घोटाळ्यामुळे नुकसान झालेल्या राज्यभरातील गुंतवणूकदारांची गुरुवारी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एकच रीघ लागली. संध्याकाळपर्यंत तक्रारींची संख्या २५०हून अधिक…
‘केबीसी’ घोटाळ्यावरून संपूर्ण राज्यात गहजब उडाला असला तरी सहा महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिसांनी स्वत: पुढाकार घेत संचालकांवर गुन्हा दाखल करून…
केबीसी कंपनीच्या कोटय़वधीच्या घोटाळ्याने माय-लेकांचा बळी घेतल्यानंतर या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित असणाऱ्यांचे अटकसत्र पोलीस यंत्रणेने सुरू केले आहे.