भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्याचे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले होते.
बहुपक्षीय शिष्टमंडळांसाठी सरकारनं नावं मागितली नाहीत, या रिजिजू यांच्या विधानाचा काँग्रेसनं विरोध केला आहे. सरकारने केलेला दावा खोटा असल्याचे काँग्रेसचे…
लोकसभेत बारा तासांहून अधिक झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर रात्री उशिरापर्यंत सत्ताधारी व विरोधकांच्या सदस्यांनी खल केला.