
खेड घाट बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनावरून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात वाद…
पाटबंधारे अधिकाऱ्यांनी वाकडी, चितळी व जळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर पाण्याच्या बाबतीत अन्याय केला. हक्कासाठी शेतकरी लढा देत असताना त्यांच्यावर गुन्हे केले.…
पुढील वर्षी होणा-या कुंभमेळ्यासाठी पाण्याच्या आरक्षणाच्या नावाखाली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आतापासूनच गोदावरी कालव्यांचे हक्काचे पाणी अडवून आम्हाला उद्ध्वस्त करणार असतील तर…
तालुक्याच्या पश्चिम भागातील वेस, सोयेगाव, मनेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी आणि रांजणगाव देशमुख या सात गावांसाठी वरदान असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना…
पावसाळ्यात नांदुर मधमेश्वर बंधा-यावर जसे परदेशी पक्षी पाहुणे म्हणून आपल्या भागात येतात तसेच येथील आमदाराचे झाले असून, एकदा निवडणूक झाली…
तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या विजेचा अडचणी मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून, जळणाऱ्या वीज रोहित्रांच्या तक्रारीही असंख्य आहेत. याबाबत पंचायत समिती कार्यालयात बैठक…
कृषिमंत्री शरद पवार यांच्या श्रीरामपूर दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर पक्षात महत्त्व वाढविण्यासाठीच शंकरराव कोल्हे यांनी मराठवाडय़ात स्वत:च पुतळे जाळून घेण्याचा प्रयोग केला.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ त्वरित रद्द करून नगर व नाशिकसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते…
जायकवाडी प्रकल्पात ऊर्ध्व गोदावरी खो-यातून आजपर्यंत ३० टीएमसी पाणी सोडण्यात आले असून गोदावरी कालव्यांचा बळी देऊन त्यांना पुन्हा पाणी सोडले…
मला बिपीन आणि अशोक दोघेही सारखेच आहेत. तालुक्याच्या पाटपाण्याच्या प्रश्नावर कोसाका कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्याबद्दल मी…
समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली चालू हंगामात मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी सरकारवर दबाव आणून जायकवाडीसाठी आणखी पाणी सोडा म्हणून मागणी करीत असून ती अव्यवहार्य…
गोदावरी कालव्यांचे पाणी कमी होऊन येथील शेती उद्ध्वस्त होत असताना जिल्ह्य़ातील जबाबदार मंत्री आणि लोकप्रतिनिधी विधिमंडळात मूग गिळून बसले आणि…
शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पद्मकांत कुदळे ह्य़ांचे पुत्र कै. पुरब यांचे निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर…