पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. अशातच आज (१२ एप्रिल) त्यांनी जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये प्रचारसभा घेतली.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बिहारमध्येही राजकीय नाट्य चांगलेच रंगात आले आहे. नितीश कुमारांनी इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीएबरोबर जाणे पसंत केल्याने बिहारमधील राजकीय गणिते पुन्हा एकदा विस्कटून गेली आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय. तसेच कोठडीतून ते दिल्लीचे प्रशासन चालवत असून, मंत्र्यांशी संवादही साधत आहेत.
लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या कन्या रोहिणी आचार्य बिहारच्या सारण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. लालू आणि राबरी यांच्या नऊ मुलांमध्ये मिसा, तेज प्रताप व तेजस्वी यांच्यानंतर राजकारणात प्रवेश करणाऱ्या त्या चौथ्या आहेत.
सुटकेच्या एका वर्षानंतर ६२ वर्षीय महातो यांनी बख्तियारपूरमध्ये ४६ वर्षीय कुमारी अनिताशी लग्न केले. विशेष म्हणजे, हे लग्न केवळ लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी करण्यात आले, अशी चर्चा आहे.
पाटणाच्या शाहपूर भागातील हेतान गावातील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय सुभाष यादव यांनी प्रॉपर्टी डीलर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली, जो कालांतराने मोठा राजकीय वर्चस्व असलेला वाळू व्यावसायिक बनला.