Page 17 of संपादकांना पत्र News
प्रथमत: ‘धुळीचा आवाज’ ऐकून ‘औचित्याचा भंग’ यथायोग्य टिपणाऱ्या १५ मेच्या अग्रलेखाविषयी लोकसत्ताचे आभार! परीक्षा आणि संबंधित गोंधळ निस्तरण्यासाठी आयोग समर्थ…
मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रज्ञ आहेत हे सत्य सांगता सांगता त्यात ते प्रामाणिक आहेत असेही भासवण्याचा प्रयत्न केला गेला, पण हे…
युनायटेड वेस्टर्न बॅंकेसंबंधातील ‘एका हत्येचा माफीनामा’ (२८ एप्रिल) या गिरीश कुबेर यांच्या लेखावर पत्रांचा अक्षरश: पाऊस पडला. एका बॅंकेच्या अकाली…
भाजपची नौका येडियुरप्पांमुळे नाही, तर शासनशून्यतेमुळे बुडाली, असा युक्तिवाद 'शासनशून्यतेची शिक्षा' या अग्रलेखात (९ मे) आहे. भाजपने शासनशून्यता दाखवली हे…
६ एप्रिलच्या पुरवणीतील डॉ. किशोर अतनूरकर यांनी लिहिलेल्या ‘मुलगा हवा’ च्या कहाण्या खरोखरच अस्वस्थ करून गेल्या. जात-धर्म, शैक्षणिक-आíथक-सामाजिक स्तर अशा…
हिरे- मोत्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्रीकांत लागू यांचे नुकतेच निधन झाले. हिरे-मोत्यांचे व्यापारी असूनही नुसते व्यवसायातच मग्न न राहता सामाजिक जाणीवाही…
दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून गंडवणाऱ्या व्यक्तींच्या- आर्थिक संस्थांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून या व्यवहारात फसलेल्या ठेवीदारांना त्यांचे पसे…
कमलाकर नाडकर्णी यांचा बालनाटय़ावरील लेख आणि त्यावरील मिलिंद बल्लाळ यांची प्रतिक्रिया वाचली. सुधाताई करमरकर यांनी श्याम फडके यांचे ‘गणपतिबाप्पा मोरया’…
अखेर आपल्या थंड, शांत, संयमी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मौन सोडले. पण या वेळीही नेहमी प्रमाणे खूप उशीर झाला होता. सरबजित…
‘पुरे झाली व्यक्तिपूजा’ हे पत्र (लोकमानस, २५ एप्रिल) वाचले. यातील चुकीच्या मुद्दय़ांमुळे ते पटणे अशक्य आहे. उघडय़ा डोळ्यांनी जर पाहिले…
पूर्वीच्या जमान्यातले दत्ता पाटील, गणपतराव देशमुख, कृष्णराव धुळप यांच्यासारखे मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून सायकलवरून किंवा पायी फिरणारे अभ्यासू आमदार कुठे आणि आताचे…
‘गडकिल्ल्यांच्या दुर्दशेला धोरण नव्हे, निसर्ग जबाबदार’ आणि ‘शिवराय स्मारकासाठी जागा सापडली’ या दोन्ही बातम्या (लोकसत्ता, २९ मार्च) वाचून वाटले की…