Page 18 of संपादकांना पत्र News
‘वास्तुरंग’ मध्ये (१६ फेब्रुवारी) शरद भाटे यांचा लेख माहितीपूर्ण व सत्य परिस्थिती कथन करणारा आहे. परंतु यात फक्त पदाधिकाऱ्यांची बाजू…
आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाने वैरणचारा व पाण्याचे संकट आले असताना मराठवाडय़ातले शेतकरी पाण्याविना आपली जनावरे वाऱ्यावर सोडत आहेत.. अशा वेळी…
सध्या पश्चिम महाराष्ट्रावर मोठय़ा प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. याकरिता केंद्र सरकारने १०० कोटी रुपये मदत निधी दिला आहे, तरीही जनतेचा…
काही वलयांकित व्यक्तीच्या बाबतीत प्रदीर्घ काळ चालणारे न्यायालयीन खटले त्यांच्या पथ्यावर पडत असावेत. समाजही सगळे लगेच विसरतो. एका माजी क्रिकेटपटूच्या…
आसारामबापू व त्यांच्या भक्तांनी केलेल्या पाण्याच्या नासाडीबद्दल प्रसारमाध्यमांनी, लोकप्रतिनिधींनी व सर्वानीच खूप ओरड केली हे योग्यच झाले. पण गेली काही…
लोकरंग’ (१७ मार्च)मधील राम जगताप यांनी प्राध्यापकांच्या संशोधन नियतकालिकाच्या नावाखाली चालणाऱ्या ढोंगबाजीबद्दल अनेक उदाहरण देत लिहिलेला लेख आणि सोबत अन्य…
विधिमंडळाच्या आवारात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करून संबंधित आमदारांनी निवडून आलेल्या भागातील जनतेचा पराभवच केला आहे. या घटना घडतातच कशा, या…
‘सचिनची ती विश्रांती, बाकीच्यांना डच्चू!’ हे अविनाश वाघ यांचे पत्र (लोकमानस, ९ मार्च) वाचून खेद वाटला. त्यांची प्रतिक्रिया ही नाण्याची…
‘यूपीएससी’च्या बदलांकडे सकारात्मकपणेच पाहावे अशा आशयाचे केतनकुमार पाटील यांचे पत्र (७ मार्च) वाचले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अशी सकारात्मकता बाळगणे…
‘निर्थक आणि कालबाह्य’ हा अग्रलेख (२७ फेब्रु.) सरकारच्या झापडबंद कार्यसंस्कृतीवर लेझर किरण टाकणारा वाटला. आíथक तरतुदीचा विचार आणि नियोजन न…
‘वेध.. व्हॅटिकनमधील सत्तांतराचा!’ हा आनंद हर्डीकर यांचा लेख (२४ फेब्रुवारी- लोकरंग) वाचला. एकांगी अभ्यासातून तयार झालेल्या अनेक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह…
‘त्यांना पेपर सोपाच गेला असेल’ ही ऊर्मिला घोरपडे यांची प्रतिक्रिया वाचली. ( लोकमानस, २८ फेब्रुवारी). मी स्वत: बारावी सायन्सचा विद्यार्थी…