
यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मॅक्सीकॅबला परवाना देण्याचे नियोजन, त्यासंदर्भात धोरण, यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर होणारा परिणाम आदींचा…
वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करणे खूपच आवश्यक आहे.
नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पूर्वीपेक्षा जास्त दंड आकारला जाऊ लागला आहे. याशिवाय वैध लायसन्स, आरसी…
ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला आरटीओला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते…
तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स हरवला असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या सहज दुसरा म्हणजेच डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स…
सद्य:स्थितीत पुढील सहा महिन्यांपर्यंत चाचणीच्या सर्व वेळा आरक्षित झाल्या असल्याने चाचणीसाठी प्रत्येकालाच सहा महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
राज्य शासनाने मोठय़ा प्रमाणावर वाढ केली असल्याने त्याचा फटका वाहतूकदारांसह नागरिकांनाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून २५ हजारांहून अधिक बॅचधारकांनी अर्ज सादर केले होते.
‘स्पीड पोस्ट’च्या कासव गतीमुळे हजारो परवाने वितरणाशिवाय पुण्याच्या मुख्य टपाल कार्यालयातच पडून आहेत.
३१ डिसेंबरच्या रात्री जर पार्टी करून मद्यपानाचे बेत रचत असाल तर मद्यपरवाना घेणे आवश्य आहे.
राज्यभरात नव्याने देण्यात येणाऱ्या एक लाख रिक्षा परवान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतासंबंधीची अट शिथिल करण्याचा विचार राज्य
जर आपल्याकडे फोर व्हील किंवा थ्री व्हील लायसेन्स असेल तर त्या लायसेन्सवर टू व्हील मोटार सायकल चालवता येते काय?
प्रवासी बस, एस.टी. बस, परिवहन सेवेची बस, स्कूल बस, ऑटो रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, टुरिस्ट टॅक्सी ही वाहने चालविण्यासाठी परवाना…
गर्भलिंगनिदान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा केलेले येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. गायकवाड यांचा वैद्यकीय परवाना मेडिकल कौन्सिलने निलंबित…
रद्द झालेले रिक्षाचे परवाने बेरोजगारांना देण्यात येणार आहेत. लॉटरी पद्धतीने या परवान्यांचे वितरण होणार आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज…
नोंदणी किंवा परवाना घेण्याची अंतिम मुदत ४ फेब्रुवारी असून त्यानंतर अन्न व्यावसायिकांवर न्यायालयीन कारवाई होऊ शकणार आहे.
आदर्श’ प्रकरणानंतर बांधकाम प्रकल्पांना परवाने देण्यात धोका वाढला असल्याची सरकारी अधिकाऱ्यांची भावना झाल्याने परवाने देण्यास होणारा विलंब वाढला आहे.
पान टपरीसाठीही अन्न आणि औषध प्रशासनाने आता विक्रीचा परवाना, दुकानाची नोंदणी बंधनकारक केल्याने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी
राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने क्षितिज प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेमार्फत नाशिक शहर व जिल्ह्य़ात विविध ठिकाणी अन्नसुरक्षा अभियान सुरू…