Page 2 of लोडशेडिंग News
आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
उपनगरांतल्या मुंबईकरासाठी दक्षिण मुंबईत घर म्हणजे चनीची परमावधी मानली जाते. मात्र सध्या उपनगरीय रहिवासी सुशेगात आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी त्रासात,…
राज्यामधील वीज तुटवडय़ामुळे दहा दिवसांपूर्वी ठाणेकरांवर अचानक भारनियमन लादण्यात आले.
डोंबिवली परिसरात महावितरणने मंगळवारपासून विभागवार दीड तासांचे वीज भारनियमन सुरू केले आहे.
पावसाने ओढ दिल्याने कृषीपंपांच्या वीजवापरात कमालीची वाढ झाली असून विजेची मागणी १६ हजार ते १६ हजार ५०० मेगावॉटपर्यंत पोचली आहे.
दाभोळ वीज प्रकल्प बंद असला आणि राज्यात उन्हाळ्याचा कडाका वाढला असला तरीही यंदा वीज थकबाकी असलेले भाग वगळता वीज भारनियमनाच्या…
बदलापुरात सध्या महावितरण कंपनीकडून दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन सुरू करण्यात आले असून चार ते पाच तास विजेचा पुरवठा पुढील दोन ते…
बदलापूरच्या पूर्व भागात संध्याकाळी दररोज पाच तास वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे येथील रहिवासी उकाडय़ाने हैराण होत आहेत.
ठाणे शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने या त्रासात भर पडली आहे. मंगळवारी दुपारी साडेअकरा ते दीड असा सुमारे…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या राज्यातील सर्वात मोठय़ा महानगरपालिका असलेल्या शहरात एकाही सिग्नलला वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.
कंळबोलीत सध्या विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक वैतागलेले आहेत. स्टिल मार्केट आणि वसाहत असे मिळून २५ हजार वीज ग्राहकांना महावितरण…
जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या अखंड वीज पुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न असला तरी थकबाकी वसुली आणि वीजगळती या निकषात अडकलेल्या जिल्ह्यातील…