ठाणे लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रांत असलेल्या दहा लाख मतदारांच्या बळावर एका आमदाराला थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे मनसुबे ‘मातोश्री’वर आखले…
नंदन नीलेकणी यांच्यासारख्या उद्योगपतीला राज्यसभेचे द्वार खुले होण्यात अडचण नसताना त्यांनी जनतेमधून लोकसभेवर जायचे ठरवले असल्यास त्याचे स्वागतच केले पाहिजे.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रादेशिक पक्षांना महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असे भाकीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष…