
काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर आता ममता बॅनर्जींनी इंदिरा गांधींशी नरेंद्र मोदींची तुलना केल्याचं विधान समोर आलं आहे.
ममता बॅनर्जींच्या मुंबई भेटीमागचं कारण शरद पवारांनी केलं स्पष्ट, बैठकीनंतर माध्यमांशी साधला संवाद!
काँग्रेस पक्ष २०२४मध्ये केंद्रात सत्तेवर येईल असं भाकित वर्तवताना चिदंबरम यांनी गोव्यातील २०१७च्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, असं देखील म्हटलं…
इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे महत्त्व वेळीच ओळखून २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींनी या माध्यमांचा पुरेपूर वापर करून घेतला.
सत्ताधाऱ्यांचे लक्ष फक्त महापालिकेतील टेंडरवर आहे. मोठमोठय़ा प्रकल्पाची तर सोडा, पण गटार आणि शौचालयापर्यंतची कामेही सोडत नाही.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींच्या राजकीय सल्लागारांवर जाहीर टीका करणारे दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार मिलिंद देवरा यांची वरिष्ठ नेत्यांकडून…
‘यूपीए’च्या पाठिंब्यात असलेल्यांनी देखील थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भारतीयांचे मन जाणून घेण्यात राहुल गांधी…
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आणि कडक उन्हाची तीव्रता येथे शिगेला पोहोचली आहे. सकाळी सात वाजतापासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली…
गावच्या पार, कट्टय़ापासून शहराच्या पान टपरीवर व्हाया ढाब्यावर रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या चच्रेमुळे धाकधुक वाढविणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाचे काउंटडाउन सुरू झाले…
लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यात सात राज्यांमध्ये ६४ जागांवर उत्साहात मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत होते.
नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री म्हणून जी काही १२-१३ वर्षांची कारकीर्द आहे, त्यात त्यांनी आपलं गुजरातचा एकमेव नेता म्हणून स्थान बळकट…
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याची अधिसूचना जारी झाली.
राज्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील १९ मतदारसंघांमध्ये गुरुवारी होणाऱ्या मतदानात माणिकराव गावित, छगन भुजबळ…
राज्यातील तिस-या टप्प्यातील मतदानासाठी मुंबईतील अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी आपला हक्क बजावला, तर दुसरीकडे बॉलीवूडमधील कलाकारांचा एक मोठा वर्ग मतदानाला गैरहजर…
वाराणसी हे हिंदूंसाठी पवित्र तीर्थक्षेत्र. स्वाभाविकच परदेशातूनही येथे पर्यटकांचा राबता असतो. मात्र यंदा चित्र वेगळे आहे. या वेळी वाराणसी हे…
लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या सल्लागार कंपन्यांची सध्या चांगलीच चंगळ होताना दिसत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा पश्चिम महाराष्ट्र, नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभांमुळे गाजलेला मराठवाडा आणि उद्योगमंत्री नारायण राणेंची
लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना आता त्यामध्ये गांधी कुटुंबीयांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांची भर पडली आहे.
कोण चुकीच्या मार्गाने गेले हे देशच ठरवेल, त्याची उठाठेव दुसऱ्यांनी करायची गरज नाही, अशा शब्दात भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी…
बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी आपली मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली असून ४५ गाई आणि २०…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.