
लाट ओसरली का? कोणत्या राज्यात बदल घडेल?
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला १४४ जागा देण्यात याव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
स्वपक्षीयांबरोबरच मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही राज्यातील आघाडीच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर फोडले आहे.
लोकसभा निवडणुकीत पार धुव्वा उडाल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. पराभवाचे विश्लेषण करण्याकरिता पक्षाची बैठक बोलाविण्याची मागणी पुढे…
‘अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ वगळता आजवर या देशाचे नेतृत्व एक तर काँग्रेसने तरी केले आहे किंवा काँग्रेसप्रणीत आघाडय़ांनी तरी.
भाजप-शिवसेनेला जातीयवादी ठरवून नेहमी दलितांच्या मतांवर डल्ला मारणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी चांगलाच फटका बसला.
पक्षबांधणीकडे लक्ष दिले नाही, कोणाला विश्वासात घेतले नाही, केवळ दहाच जागा लढविल्यामुळे फटका बसला, काही सरचिटणीसांना तरी घरी बसवायला हवे,…
पंतप्रधान या नात्याने देशाला संबोधून अखेरचे भाषण करताना मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग शनिवारी अत्यंत भावुक झाले.
तेलुगू देसम पार्टीने सीमांध्रमध्ये, तर तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीने सत्ता काबीज करण्यात यश मिळवले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विभागणी…
यंदाच्या निवडणुकीत सर्वाचेच लक्ष आम आदमी पक्षाच्या कामगिरीकडे लागले होते. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने घेतलेले राजकीय प्रवेशाचे वळण, त्या देशव्यापी आंदोलनातील नेत्यांमध्ये…
देशपातळीवरील निकालांची पुनरावृत्ती राज्यातही घडली. भाजप-शिवसेना महायुतीने ४२ जागा जिंकून ऐतिहासिक पण अनपेक्षित असे यश मिळविले.
मुंबईत आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसला भुईसपाट करीत जनता पार्टीला सर्व जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर मुंबईत मोदीलाटेमुळे प्रथमच भाजपप्रणित महायुतीला निर्विवाद…
नरेंद्र मोदींच्या लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची धूळधाण झाली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा…
मुंबईतून तीन आणि राज्यातून १८ जागा जिंकल्याचा आनंद शिवसेना भवनात शुक्रवारी दुपारनंतर ओसंडून वाहत राहिला.
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी झालेली निवडणूक ही माझ्या आजवरच्या राजकीय जिवनातील संस्मरणीय निवडणूक ठरली आहे आणि हा तर दुष्ट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तींचा…
नरेंद्र मोदींच्या लाटेत देशभरातील राज्यांत प्रस्थापित सरकारांविरोधातील वातावरण असताना तामिळनाडूत मात्र सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे.
दिल्लीच्या तख्ताचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, त्यामुळेच नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशवर अधिकाधिक लक्ष दिले.
‘अंधेरा हटेगा, कमल खिलेगा’.. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी जपलेले एक स्वप्न आज साकारले.
देशभरात आलेल्या मोदी लाटेत प्रादेशिक पक्षांची धूळधाण उडाली आहे. ममता बॅनर्जी व जयललिता यांनी अनुक्रमे पश्चिम बंगाल व तामिळनाडूत मोदी…
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी घोटाळेबाजांना चांगलाच धडा शिकवला. टूजी स्पेक्ट्रम घोटाळय़ातील ए. राजा, रेल्वे भरती घोटाळय़ातील पवनकुमार बन्सल, कोळसा खाण…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.