सराफांच्या बंदमुळे जिल्ह्यात १०० कोटींचा फटका बसला असून अबकारी कर मागे घ्यावा यासाठी रविवारी सांगलीत कँडलमार्च काढण्यात आला.
आरक्षणामध्ये हा घोळ
एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
गुरुवारपासून सुरू झालेल्या आंदोलनास जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या तसेच औद्योगिकदृष्टय़ा विस्तारणाऱ्या उरणच्या एसटी महामंडळातील प्रवाशांची संख्या वाढत असून मार्गातही वाढ झाली आहे.
मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय रुजवा. मुलांनी टक्कय़ांसाठी नव्हे तर सखोल माहितीसाठी अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
स्थानिक नगरसेवकांची मागणी आहे, म्हणून एखाद्या ठिकाणी बस सुरू करायची. मात्र त्या बसच्या वेळा तेथील स्थानिकांच्या सोयीच्या दृष्टीने न ठेवता…
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयातील लहान-मोठय़ा अशा तब्बल ७११ मोजमाप पुस्तिका गायब आहेत! या मोजमाप पुस्तिका आणून देण्यासाठी चक्क जाहीर…
स्थानिक संस्था करावरील दंड-व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आíथक कोंडीत सापडलेल्या महापालिकेला सुमारे ३० कोटीचा फटका बसणार आहे.
सांगलीत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आलेल्या रब्बी पिकाबरोबरच द्राक्षांचे कोटय़वधीचे नुकसान केले आहे.
शिक्षणाचा आणि शहानपणाचा कवडीचाही संबंध नाही, असा विश्वास आदिवासी समाजाकडे पाहिला की पटतो. आदिवासींना आपण मूर्ख संबोधतो, पण ते जास्त…
पीएमपीच्या ऐंशी टक्के गाडय़ा मार्गावर आणण्यात अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांना यश आले असून प्रवासीसंख्या आणि पीएमपीच्या उत्पन्नातही चांगली वाढ…
शहरात खुल्या भूखंडांची संख्या ५० हजारांवर असताना महापालिकेच्या दस्तावेजामध्ये मात्र शहरात केवळ २ हजार ३७७ खुले भूखंड असल्याची नोंद आहे.
मराठवाडय़ात सर्वत्र असलेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर नापिकी, मजुरांचे स्थलांतर हे विषय ऐरणीवर आले असतानाच वाटय़ाने शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिला…
पीएमपीला सातत्याने होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी पुणे व पिंपरी महापालिकांकडून शेकडो कोटी रुपये दिले जात असले, तरी…
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यपध्दती सुधारावी लागेल आणि पूर्णवेळ अधिकारी मिळण्याची गरज आहे, असे मत पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष राजीव जाधव यांनी…
गाडय़ांची किरकोळ दुरुस्ती करणेही सध्या पीएमपीला शक्य होत नसल्यामुळे रोज सातशे ते सव्वासातशे गाडय़ा सध्या मार्गावर जाऊ शकत नाहीत.
सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने भाजपच्या तुफानाला रोखताना आपल्या जागा कशाबशा राखल्या असताना अनेक ठिकाणी पक्षांतर्गत दगाबाजीचे प्रकार घडल्यामुळे नामुष्की पत्करावी लागली.
राज्यातील ९ सीमा तपासणी नाक्यांवरून जाणाऱ्या ओव्हरलोड गाडय़ांकडे ‘आरटीओं’ नी ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील ३ महिन्यात राज्य सरकारची…
प्रसंगी तोटा सहन करूनही जागावाटपात घटक पक्षांना सामावून घेतले जाईल, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लातूर येथे पत्रकार बैठकीत…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.