scorecardresearch

Saurashtra Champions After 14 Years
Vijay Hazare Trophy: १४ वर्षांनंतर सौराष्ट्र बनला चॅम्पियन! महाराष्ट्रावर पाच गडी राखून मात, ऋतुराजचे शतक ठरले व्यर्थ

ऋतुराजच्या शतकाने देखील महाराष्ट्र पराभव करू शकला नाही. तब्बल १४ वर्षानंतर सौराष्ट्राने विजय हजारे करंडकावर नाव कोरले.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : जेतेपदाच्या दुष्काळाविरोधात महाराष्ट्राची मोर्चेबांधणी

वलयांकित खेळाडू नसले तरीही आम्ही रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकतो, ही किमया घडविणाऱ्या महाराष्ट्राला स्वातंत्र्यानंतर पहिल्या विजेतेपदाची…

महाराष्ट्राचा निर्णायक विजय हुकला

पहिल्या फळीतील फलंदाज जी.चिरंजीवी याने केलेल्या झुंजार ८५ धावांमुळेच आंध्र प्रदेशला महाराष्ट्राविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना रविवारी अनिर्णीत ठेवण्यात यश मिळाले.

महाराष्ट्राने आंध्रला रोखले

दमदार सलामीसह मोठय़ा धावसंख्येच्या दिशेने कूच करणाऱ्या आंध्र प्रदेशचा डाव महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी रोखला. पहिल्या दिवसअखेर आंध्र प्रदेशने ३ बाद २३२…

महाराष्ट्राचे दमदार उत्तर

रणजी पदार्पण करणारा विजय झोल याच्या साथीत हर्षद खडीवाले याने अखंडित ९३ धावांची भागीदारी केली, त्यामुळेच महाराष्ट्रास त्रिपुराविरुद्धच्या रणजी क्रिकेट…

महाराष्ट्राचा १९६ धावांत खुर्दा; दिल्लीचा डावही अडचणीत

सुमित नरवाल (३/३५) याच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव १९६ धावांत गुंडाळला. मात्र, त्यानंतर दिल्लीचीही…

निरंजन व समंतरायच्या शतकांमुळे ओडिशाची महाराष्ट्रावर आघाडी

निरंजन बेहरा व बिपलाब समंतराय यांनी केलेली शानदार शतके तसेच त्यांची शतकी भागीदारी यामुळेच ओडिशाने रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या…

अंकित बावणे, चिराग खुराणानेमहाराष्ट्राचा डाव सावरला

अंकित बावणे (५१) व चिराग खुराणा (४८) यांनी केलेल्या शैलीदार फलंदाजीमुळेच महाराष्ट्रास ओडिशाविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात शनिवारी पहिल्या दिवशी पहिल्या…

महाराष्ट्रासमोर तामिळनाडूचे आव्हान

घरच्या मैदानावर धावांचा डोंगर उभारूनही अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्रासमोर आता तामिळनाडूचे आव्हान असणार आहे. ओडिशाविरुद्धच्या सामन्यात पावसाने व्यत्यय…

संबंधित बातम्या