
जेजुरी गड विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे.
राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्य सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे
एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे
संजय पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जावी; किरीट सोमय्यांची मागणी
पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितलं; नवनीत राणांचा आरोप
१८ पैकी सर्वाधिक नऊ मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे; राजेश टोपेंचंही नाव; केला ३४ लाखांचा खर्च
पत्रामध्ये गृहमंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची सरशी झाली
“जेव्हा आम्ही आवाज उठवतो तेंव्हा आमच्यावरती जीवघेणे हल्ले होतात”
४० लाखांत १० लाख श्रीमंत असतील तर त्यांनी का आव्हान दिलं नाही?, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली
गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी, नागरिकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
सिग्नल, चौकांमध्ये आमदारांच्या घरांसाठी भीक द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
लागोपाठ तिसऱ्या वर्षी आमदार निधीत एक कोटीची वाढ करण्यात आली आहे. या घोषणेमुळे सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ३५४ कोटींचा बोजा पडेल.
महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ही ताकद पहायला मिळेल; फडणवीसांना विश्वास
पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकारणासंदर्भात बोलताना व्यक्त करण्यात आलं खळबजनक मत
आम्ही २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, फडणवीसांची माहिती
राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रात ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.
“संपूर्ण देश भाजपामय, मोदीमय झाला आहे; देशाने मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे”
केंद्राच्या वीज विधेयक २०२१ च्या विरोधात व राज्यातील विविध शहरांच्या खाजगीकरण विरोधात विविध २६ कामगार, अधिकारी व अभियंता संघटनांनी आझाद…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
गेल्या दोन वर्षात करोना काळात राज्य सरकारमधील १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत सरकारी तिजोरीतून लाखोंचा खर्च केला
धनंजय मुंडेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “भाजपाचा भोंगा, अर्धवटराव….”
राज्यात गेली दोन वर्षे लागू असलेले सर्व करोना निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला
केवळ लसीचे दोन डोस घेणाऱ्यांनाच प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाची परवानगी