scorecardresearch

महाराष्ट्र सरकार

१ मे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यांची स्थापना झाली. तेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय संविधानामध्ये नमूद केल्याप्रमाणे लोकशाहीच्या पद्धतीने राज्य सरकार संपूर्ण कारभार पाहते. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळामध्ये विधानसभा व विधान परिषद ही दोन सभागृहे आहेत. संसदीय व्यवस्थेनुसार, महाराष्ट्रामध्ये दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणूका घेतल्या जातात. यातून २८८ जागांसाठी उमेदवार निवडणूक लढवतात. पुढे मतमोजणी झाल्यानंतर सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. काही वेळेस पूर्ण बहुमत न मिळाल्याने विविध पक्ष युती करत सरकार स्ठापन करतात. काही वेळेस विधानसभा सदस्यांच्या गटाद्वारे देखील सरकार स्थापन करता येते. सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येते. मुख्यमंत्री त्यांच्या सहकाऱ्यांची म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड करतात. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला होता. १९६० ते १९९४ पर्यंत महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. १९९५ मध्ये शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तेव्हा पहिल्यांदा कॉंग्रेस पक्ष विरोधा गटात बसला होता. त्यानंतर १९९९ ते २०१३ पर्यंत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीने महाराष्ट्रावर राज्य केले. २०१४ मध्ये मोदी लाटेसह भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापना केली. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकांच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फुट पडली. यातून शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार उभे केले. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर हे सरकार पडले. पुढे शिंदे गटाने भाजपबरोबर युती करत जून २०२२ मध्ये सत्तास्थापनेची घोषणा केली. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. Read More
constructing an illegal floor in cultural building
मंगळवेढ्यात सरकारी इमारत हडपण्याचा प्रकार उजेडात

याप्रकरणी गावच्या ग्रामसेवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत नंदकुमार पवार याच्या विरूध्द मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune, Police Commissionerate, maharashtra government, Approves, Rs 193 crore, new Building,
पुणे पोलीस आयुक्तालय आता नव्या रुपात, सरकारने दिला १९३ कोटींचा निधी

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारात नवीन अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारतीसाठी गृह विभागाने शनिवारी १९३ कोटी ८० लाख ५९ हजार रुपयांच्या निधीस…

Government Implements Measures, Bullion Traders , Curb Harassment, during investigation, Police, Mandatory, Sign Register, Goldsmith Shop
आता पोलिसांकडून सराफा व्यावसायिकांचा छळ थांबणार! शासनाने घेताना ‘हा’निर्णय

पोलिसांना सराफा व्यावसायिकांकडील नोंदवहीत त्यांच्या दुकानात जाण्याचे प्रयोजन तसेच तपासाधीन गुन्हाबाबतची माहिती नोंदवून स्वाक्षरी करावी लागणार आहे.

Water Conservation Department, Exam Cancellation, malfunction in exam, Scrutiny, Talathi Recruitment,
… तरीही तलाठी भरती रद्द का केली जात नाही? स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सवाल

जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करण्याचा सरकारचा हा निर्णय चांगला आहे, पण या परीक्षांपेक्षा जास्त घोळ तलाठीमध्ये झाला आहे. मग तलाठी…

Maharashtra Government, Mandates Electric Vehicle, Purchase, government Officials, cm and governor, Excludes, High Court Judges,
‘यांना’ मिळाली इलेक्ट्रिक वाहन खरेदीपासून मुभा…’हे’ आहे विशेष कारण…

पर्यावरणपूरक विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्युत वाहन धोरण २०२१ जाहीर केले होते. यात सर्व…

Mother's first name mandatory for all govt documents in Maharashtra
आईचे नाव लावण्याची तब्बल २६०० वर्षांची प्राचीन परंपरा! प्रीमियम स्टोरी

Mother’s first name mandatory for all govt documents in Maharashtra: १ मे पासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे…

thane, displeasure among the school administrations
“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा”, हे अभियान म्हणजे जुन्याच उपक्रमांना नवा मुलामा – शाळांची नाराजी

राज्यात शासनामार्फत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाबात ठाणे जिल्ह्यातील काही शाळांनी नाराजी व्यक्त केली आहे.

G.N. Saibaba, Maoist link case, Government, ruined life, mere suspicion, maharashtra,
“फक्त संशयाच्या आधारावर माझे जीवन उद्ध्वस्त केले”, प्रा. साईबाबा यांचा आरोप

उच्च न्यायालयाने प्रा. जी.एन. साईबाबा यांच्यासह सर्वच सहकाऱ्यांची नक्षलसमर्थक आणि देशविरोधी कारवायाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर बुधवारी सकाळी प्रा.…

living will marathi news, living will maharashtra government marathi news
सन्मानाने मरण्याचा अधिकार – लिव्हिंग विल, इच्छुकांसाठी योग्य ती यंत्रणा उपलब्ध; ३८८ अधिकाऱ्यांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी २४ जानेवारी रोजी यासंदर्भात आदेश देताना नागरिकांचा सन्मानाने मरण्य़ाचा अधिकार अधोरेखीत केला होता.

revised new pension scheme in maharashtra
अन्वयार्थ : सुधारित निवृत्तिवेतनातून मतांच्या निर्वाहाकडे..

१ नोव्हेंबर २००५ किंवा त्यानंतर राज्य सरकारी सेवेत दाखल झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळेल.

higher education institutions role in regional studies
प्रादेशिक अभ्यासात उच्च शिक्षण संस्थांचे स्थान

जानेवारी २०२२ मध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधील १० गावांमध्ये ‘पिण्याचे पाणी’ व ‘रस्ते’ हा विषय घेऊन स्थानिक पदवीधरांकरवी यावर…

vasai virar 29 villages marathi news, vasai virar latest news in marathi
शहरबात : २९ गावांच्या दीर्घकालीन संघर्षाचा अंत…

आता पुन्हा शासनाविरोधात नव्याने त्याच जोमाने लढा उभारला जाईल का? लोकांची तेवढीत साथ मिळेल का हे प्रश्न आहेत. १५ वर्षांपूर्वी…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×