
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारकडून लोकल प्रवासवरील बंदी कायम ठेवण्यात आल्यानं टोला लगावला आहे.
हिंदुत्वाकडे झुकल्यानंतरही मनसेसोबत भाजपाची युती का होऊ शकली नाही? त्याचीही काही कारण आहेत… जाणून घेऊयात भाजपा-मनसे युतीत अडथळा ठरणारं कारण…
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा…
मुंबईत १९९२-९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमागे कोण होतं?
शहर खरोखरच प्लॅस्टिक पिशव्या मुक्त करण्यासाठी रहिवाशांना पर्याय देणे आवश्यक आहे.
शासनाच्या चुकलेल्या नियोजनामुळे नाशिकला टंचाईला तोंड द्यावे लागले.
काही वर्षांपूर्वी मनसेने मराठी फलकांच्या मुद्यावरून आक्रमक स्वरुपात आंदोलने केली होती.
मनसेचा झेंडा फडकलेली राज्यातील पहिली महापालिका म्हणून गाजावाजा झालेल्या नाशिकमध्ये या पक्षाने दिलेली बहुतांश आश्वासने तीन वर्षांनंतरही निव्वळ दिवास्वप्नं ठरली…
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात अथवा बैठकीभोवती वलय असेल, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असतील याची आवर्जून काळजी घेतली…
विधानसभा निवडणुकीत बालेकिल्ला उद्ध्वस्त झाल्यामुळे जाग आलेल्या राज ठाकरे यांनी पुढील दोन वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नव्याने मनसेची पुनर्रचना…
आठ वर्षांपूर्वी आपल्या नव्या पक्षाची घोषणा राज ठाकरे यांनी केली तेव्हा ज्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला होता, त्याच जनतेने या…
दीर्घकाळापासून महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ‘विकासाची ब्ल्यू प्रिंट’ येत्या २५ सप्टेंबरला म्हणजे नवरात्रीच्या घटस्थापनेला जाहीर केली जाणार…
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून लठ्ठालठ्ठी सुरू असतानाच अत्यंत शांतपणे महाराष्ट्रातील जागांचा सर्वकष आढावा घेऊन विधानसभेच्या २००हून जास्त जागा लढण्याचा निर्णय…
सोशल मिडियातून ‘ब्ल्यू प्रिंट’संबंधी वृत्त प्रसारित होत आह़े मात्र मी त्याविषयी अद्याप काहीच जाहीर केलेले नाही़ त्यामुळे हे वृत्त खोटे…
मागच्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून सगळ्यांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणाऱ्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही.
लोकसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती येण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेत बदल करणाऱ्या मनसेत बदलाची ही प्रक्रिया निकालानंतरही सुरू असल्याचे अधोरेखित…
मालाड पूर्वेतील अप्पर गोविंद नगरातील ‘कैलास रामकृपा’ टॉवरमध्ये निवडणुकीच्या काळापुरते कुटुंबासह वास्तव्याला असलेले वायव्य मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महेश…
शिवसेनेतील एका वादातून महाराष्ट्रात एका नव्या पक्षाचा जन्म झाला. हा वाद विचारांचा होता की वारशाचा होता, याचे उत्तरही तमाम मराठी…
महाराष्ट्रात आम्हीच ‘आप’चे बाप आहोत असे सांगणाऱ्या मनसेला मुंबईत सहा उमेदवार उभे करता येत नाहीत, यातच राज यांच्या पक्षाची स्थिती…
‘टोल वसुलीला विरोध नसून आपला विरोध वसुलीच्या प्रणालीला आहे’ हे पुणे येथे राज ठाकरेंनी केलेले विधान म्हणजे सुरुवातीला म.न.से.ने टोल…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.