देशभरात काँग्रेसच्या पराभवानंतर उपाध्यक्ष राहुल गांधी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करीत आहेत. मग, राज्यातील पराभवाची चर्चा करायला हवी. त्याची कारणमीमांसा व्हायला…
मोदी लाटेमुळे नव्हे तर सदोष मतदान यंत्रांमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत एवढय़ा प्रमाणात मतदान मिळाल्याचा जावईशोध काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे…
राष्ट्रवादीबरोबरील आघाडी तुटल्याचे आमच्या फायदेशीरच ठरले असून, गतवेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढतील, आणि पक्षाला बहुमत मिळेल, असा दावा काँग्रेसचे…
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारनिश्चितीवरून झालेल्या वादात शेवटच्या क्षणी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मध्यस्थी…
राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाच्या मुद्द्यावरून अडून बसल्यास काँग्रेसला राज्यातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवाव्या लागतील, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी…
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी मंगळवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसच्या स्क्रिनिंग समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसकडून विधानसभेच्या २८८ जागांवरील…