नाशिक, पिंपरी-चिंचवड अशा शहरांमधली ऐटबाज साहित्य संमेलने रिकाम्या मांडवांनी पाहिली; पण उस्मानाबाद, उदगीर, यांसारख्या ठिकाणी स्थानिकांचा प्रतिसाद निराळा होता… अ.…
संमेलनासाठी प्रताप महाविद्यालयाचे स्थळ निश्चित झाले आहे. भोजनव्यवस्थेत पंचपक्वान्न न ठेवता खानदेशी अन्नपदार्थ असेल, अशी माहिती मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष…
प्रस्थापित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विचारधारेविरुद्ध विद्रोहींचे संमेलन असते. अनेकदा या दोन्ही संमेलनातील परस्पर विरोधी भूमिकांचीच चर्चा जास्त होते.