‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणा अशा वातावरणात निघालेल्या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रविवारी पुण्यामध्ये अखिल हिंदू समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले.
गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी विरोधी पक्षात असताना पोटतिडकीने भांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सत्तेवर आल्यानंतर मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत…