
कार्यक्रमाच्या सुरूवातीला देशवासींयाना विचारले तीन प्रश्न
फ्लाईंग शिख मिल्खा सिंग यांच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर राहुल गांधींनी त्यांना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली… ट्वीटमधील एका शब्दप्रयोगावर आक्षेप घेत…
भारताचे महान धावपटू फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भावनिक ट्वीट…
भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अॅथलेटिक्स स्पर्धेचा किस्सा… ही स्पर्धा मिल्खा सिंग यांच्या आय़ुष्यातील महत्त्वाची ठरली…
या पदावर एखाद्या क्रीडापटूची नेमणूक व्हावी, असा अनेकांचा आग्रह होता.
याच चित्रपसृष्टीने तुम्हाला जगाच्या विस्मृतीत जाण्यापासून वाचवले, अशी खोचक टीका सलीम खान यांनी केली होती.
निवडीवरून वाद बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय चमूचा सदिच्छा दूत ( ब्रँड अॅम्बेसेडर) नेमणूक झाल्यावरून सुरू…
उत्तेजक द्रव्यांचे सेवन करणे म्हणजे कर्करोगासारखा आजार ओढवून घेण्यासारखेच आहे. शासनाने उत्तेजक प्रतिबंधाकरिता ठोस पावले उचलली पाहिजेत, असे ज्येष्ठ ऑलिम्पिक…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या प्रशंसेमुळे माजी धावपटू मिल्खा सिंग व ‘सुपरमॉम’ बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम हे दोघेही…
‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार क्रीडापटू म्हणून हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना सर्वप्रथम मिळायला हवा होता,
‘बायोपिक’ चित्रपटांची सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू असते. सिंधुताई सपकाळ, मिल्खा सिंग, मेरी कोम, डॉ. प्रकाश आमटे-डॉ. मंदाकिनी आमटे आदी…
लग्नाच्या गाठी वर जुळतात. पण प्रत्येकालाच आपल्यावर प्रेम करणारा, समजून घेणारा, असा जोडीदार हवा असतो. प्रेमाचे धागे पक्के असतील तर…
सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळायलाच हवा होता, पण त्याआधी तो हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना द्यायला हवा होता. कारण सचिनआधी
भारताने जे काही तीन-चार महान खेळाडू जगाला दिले आहेत ते म्हणजे मेजर ध्यानचंद, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर.
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने मिल्खा सिंह यांना आजच्या काळात घरोघरी नेऊन पोहोचवले. पण याच मिल्खा सिंह यांना मख्खन सिंह…
‘फ्लाइंग सीख’ अशी ख्याती मिळवलेल्या मिल्खा सिंग यांना अॅथलेटिक्समध्ये कारकीर्द करताना जे विलक्षण अनुभव आले
आशियाई स्तरावर पदकांची लयलूट केल्यानंतर स्वर्ग चार बोटे अंतरावर उरल्याचे भारतीय धावपटूंना वाटले होते. मात्र आशियाई आणि जागतिक या दोन…
‘‘रोममध्ये १९६० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ४०० मीटर शर्यतीआधी मिल्खा सिंगच्या मांडीचे स्नायू दुखावले होते.
‘आपण सारे’ संस्थेच्या वतीने आयोजित क्रांती दौडमध्ये सहभागी झालेल्या सुमारे १० हजार खेळाडूंना स्पर्धेतील ढिसाळ नियोजनाचा फटका सहन करावा लागला.
‘‘रोममध्ये १९६० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ४०० मीटर शर्यतीआधी मिल्खा सिंगच्या मांडीचे स्नायू दुखावले होते
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.