
कचराभूमीवर विकसित करण्यात आलेले शहरी वन अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचा समावेश धारावी पुनर्विकास प्रकल्पात करण्यात आला आहे. निसर्गाचा…
भाजपाची ही महत्वकांक्षी योजना मानण्यात येत असून योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात मुळा नदीच्या सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या काठाचे सुशोभीकरण केले जाणार…
महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास पालिकेने घेतला, मात्र अद्यापही विकास पूर्ण होऊ शकलेला नाही
मल्हारने समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी ‘beach please’ ही कम्युनिटी देखील स्थापन केली आहे.
मिठीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे फाऊंडेशनने केलेल्या पाहणीत दिसून आले.
हजारो झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक असलेले हे निसर्गउद्यान म्हणजे मुंबईचा अद्भुत नजारा.
सेंट पीटर्सबर्गसारख्या शहरांचे उदाहरण समोर ठेवून मिठी नदीचा विकास करण्यासाठी पावले टाकली जाणार आहेत.
राज्य सरकारने केलेल्या चुकीचा फटका सर्वसामान्यांनी का सहन करावा
मंगळवार, २६ जुलै २००५.. सकाळपासूनच मुंबईत पावसाने ताल धरला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने रौद्ररुप धारण केले आणि काही क्षणातच…
पर्यावरण मंत्री रामदास कदम व महापौर स्नेहल आंबेकर यांच्या मिठी दौऱ्यावरून पालिकेत पुन्हा एकदा राजकारण रंगले असून भाजपचे गटनेता मनोज…
पवईत उगम पावून माहीम कॉजवे जवळ समुद्रात विलीन होणाऱ्या मिठी नदीत आसपासच्या ४३ वस्त्या आणि एमआयडीसीमधून सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे…
कारखान्यांमधून सोडण्यात येणारे रसायनयुक्त सांडपाणी, गॅरेज आणि भंगाराच्या गोदामातून भिरकाविण्यात येणारा धातूयुक्त कचरा आणि लगतच्या झोपडय़ांमधून…
सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमधून मिठी आणि वाकोला नदीमध्ये सोडण्यात येणारा मैला पाण्याचा प्रवाह तातडीने बंद करून नद्या शुद्ध करण्याचे निर्देश प्रदूषण…
साबरमती फ्रंटच्या धर्तीवर मिठी नदीचे नैसर्गिक रूप कायम ठेवण्यासाठी योजना आखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार पूनम महाजन यांनी सांगितले.
राज्य सरकारने एमएमआरडीएच्या हद्दीतील मिठी नदी आणि नाल्यांच्या सफाईचे काम पालिकेवर थोपल्यामुळे शिवसेना-भाजपच्या
२६ जुलै २००५ रोजी मुसळधार पाऊस कोसळला आणि मुंबईत हाहाकार उडाला. अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईतील नद्यांनी रौद्र रूप धारण केले…
एमएमआरडीएने पैसे दिले तरच त्यांच्या हद्दीमधील मिठी नदीतील गाळ साफ करू अन्यथा या कामाला हात लावणार नाही, अशी ताठर भूमिका…
मिठी नदीमधील ४.८ कि.मी. क्षेत्रातील गाळ उपसण्याचे काम प्रशासनाने पालिका सभागृह आणि स्थायी समितीला विश्वासात न घेताच स्वीकारल्यामुळे तसेच एमएमआरडीएने…
पावसाळ्यापूर्वी मिठी नदीमधील गाळ काढण्यावरुन पालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मध्ये वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुसळधार पावसात मिठीला महापुराची मगरमिठी पडू नये यासाठी नदीवरील चार विद्यमान पुलांचा विस्तार आणि एक नवा पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने…