अखेर शुक्रवारी मान्सूनने केरळच्या किनारपट्टी गाठली असून, एकाच दमात तो पुढच्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र,
पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात येतील. तसेच रस्त्यावरील खड्डे, चऱ्या भरण्याची कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना…