scorecardresearch

vinoba bhave loksatta article marathi news, vinoba bhave gramdan movement marathi news
गावाची काळजी आहे, पण ग्रामदान माहीत नाही?

‘ग्रामदान’ ही चळवळ विनोबा भावे यांची, पण तिच्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे एखाद्या गावाचे ग्रामदान आजच्या काळातही कसे अडले आणि ग्रामदानामुळे…

Senior social activist Ramakrishna Nayak passed away
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण नायक कालवश

गोव्यामधील विविध सामाजिक संस्थांचे अध्वर्यू रामकृष्ण केशव नायक (९४) यांचे रविवारी निधन झाले. मडगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

maintain culture reading professors Ghatanji started 'Selfie with a Book' campaign yavatmal
वाचन संस्कृती टिकविण्यासाठी ‘सेल्फी विथ अ बुक,’ घाटंजी येथील प्राध्यापकांच्या पुढाकाराने वाचन चळवळीला बळ

वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने राबविलेल्या या उपक्रमात अनेक दिग्गजांनी सहभागी होऊन, मोबाईलमध्ये रमलेल्या पिढीला पुस्तकांकडे वळण्याचे आवाहन केले.

gandhi-charkha-spinning-wheel-khadi
ब्रिटिशांशी लढण्याकरिता महात्मा गांधींनी खादीचा कसा वापर केला?

भारतात खादी फक्त वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी आणि भारताला स्वत:च्या…

anvyarth 15
अन्वयार्थ: खलिस्तानवाद्यांवर नियंत्रण हवेच!

कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या खलिस्तानवाद्यांच्या भारतविरोधी उच्छादाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

why was indira gandhi declared emergency
इंदिरा गांधी यांनी आणीबाणी का लादली? आणीबाणीची प्रमुख कारणे कोणती? प्रीमियम स्टोरी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांनी २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी…

road block movement in Nandur for traffic jam after accident
नाशिक: अपघातानंतर गतिरोधकासाठी नांदुरीत रास्ता रोको

कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात गुरूवारी दुपारी अपघातात महिला जखमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी गतिरोधकासाठी रास्ता रोको केला.

fearless Iranian women are shaping their own future
इराणी महिला खमक्या आहेत, त्या भविष्य घडवत आहेत…

तथाकथित ‘इस्लामी क्रांती’नंतर १९७९ पासून होत असलेल्या अन्यायांचा मुकाबला करण्यासाठी इराणी स्त्रिया वारंवार निदर्शने करतात, कैदेची- छळाची भीती न बाळगता!

विजयाचा जल्लोष केलेल्या प्रश्नावरच वाहतूकदारांवर पुन्हा आंदोलनाची वेळ

परिवहनमंत्र्यांनी वाहतूकदारांचीच कोंडी केली. बैठकीत ठरलेल्या गोष्टींबाबत अध्यादेशच न काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

‘एफआरपी’ प्रश्नी १ मे पासून स्वाभिमानीचे राज्यभर आंदोलन

एफ.आर.पी. प्रश्नी १ मे पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. एकाही मंत्र्यास झेंडा वंदन करू दिले जाणार नाही.

संबंधित बातम्या