scorecardresearch

मुंबई

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
mumbai university marathi news, cdoe result marathi news
मुंबई : निकालांपासून विद्यार्थी दूरच, वर्षभरानंतरही दूरस्थ; ऑनलाइन शिक्षण केंद्राचे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

मुंबई विद्यापीठाच्या गैरव्यवस्थापनाचा फटका विद्यार्थ्यांना सातत्याने बसत असून चुकीची प्रश्नपत्रिका हाती आल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापाचे सत्र वर्षभरानंतरही कायम आहे.

Sai Resort construction case Rulers only interested in taking action against opponents says high court
साई रिसॉर्टच्या बांधकामाचे प्रकरण : सत्ताधाऱ्यांना केवळ विरोधकांवरच कारवाई करण्यात स्वारस्य

आदेश देऊनही इतर अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबतचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारकडून दाखल न केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

1900 crore loan guarantee before code of conduct Rulings for Sugar Factories Mumbai
आचारसंहितेपूर्वी १,९०० कोटींची कर्जहमी; सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांसाठी घाईघाईने निर्णय

राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक साखर कारखान्यांनी सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचे प्रस्ताव सरकारकडे पाठविले होते.

Additional water cut in Mumbai on Tuesday
मुंबईत मंगळवारी अतिरिक्त पाणी कपात

मुंबईत आधीच महिन्याभरासाठी पाच टक्के पाणी कपात लागू असताना मंगळवारी एक दिवसासाठी १५ टक्के पाणी कपात करण्याची वेळ मुंबई महानगरपालिकेवर…

state department of medical education and research
वैद्यकीय शिक्षण विभागाची २०० कोटीची खरेदी वादाच्या भोवऱ्यात!

निविदा रद्द करून याप्रकरणी चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

INDIA Alliance
जागावाटपावरील नाराजीनाट्यानंतर अखेर ‘इंडिया’ आघाडी एकत्र; पण पुढे काय?

मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर हे नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

Concluding meeting of Bharat Jodo Nyaya Yatra LIVE
INDIA Alliance: इंडिया आघाडीचं मुंबईत शक्तीप्रदर्शन; भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा LIVE

मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज (१७ मार्च) दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने समारोप होणार…

40 animals die in a year at Byculla Zoological Museum
भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयात वर्षभरात ४० प्राण्यांचा मृत्यू, बहुतांशी मृत्यू हृदयविकाराने

प्राण्यांचे मृत्यू हे नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या वयानुसार झाले असून मृत्यूदर वाढला नसल्याचा दावा प्राणी संग्रहालय प्रशासनाने केला आहे.

Due to the election code of conduct political advertisements will be removed from State Transport Corporation buses mumbai
निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’च्या जाहिराती हटणार; एसटी बसवरील राजकीय जाहिराती काढल्या जाणार

निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने खबरदारीची पावले उचलली आहेत.

Fraud of crores by selling replicas of famous painters including MF Hussain Mumbai
एम.एफ हुसैनसह प्रसिद्ध चित्रकारांच्या प्रतिकृती विकून कोट्यावधींची फसवणूक; हवाला नेटवर्कच्या माध्यमातून मनी लाँडरींग

प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे असल्याचे भासवून त्यांच्या विक्रीद्वारे सुमारे १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश राजपाल व इतर आरोपींवर गुन्हा दाखल…

What is the benefit of Congress in Mumbai by creating the atmosphere of Rahul Gandhi yatra
राहुल गांधी यांच्या यात्रेच्या वातावरणनिर्मितीचा मुंबईत काँग्रेसला फायदा किती ?

काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये मुंबई शहरातच झाली. याच मुंबईत काँग्रेसची अवस्था सध्या दयनीय झाली आहे.

Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live
Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये आहे. मुंबईमधील शेठ गोकुळदास तेजपाल ऑडिटोरियम या ठिकाणी…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×