
जमियत उलामा-ए-हिंद च्या विभाजनाच्या चौदा वर्षांनंतर आता मुस्लिम धार्मिक संघटनेचे दोन गटांच्या विलीनीकरणाची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे आखाती देशांसह इतर देशांनी भारत देशावर टीका केली.
नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर कुवेतमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज यांना कुवेत परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत…
भाजपाच्या नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जगभरातून विविध देशांनी आपली नाराजी व्यक्त केली.
प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे.
झारखंडमधील रांची येथे शुक्रवारी संध्याकाळी नुपूर शर्मा यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन निदर्शने करण्यात आली.
“अनेकांना छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी तुरुंगामध्ये टाकलं जातं. मग शर्मा आणि (नवीन) जिंदाल यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही?”
औरंगाबादमधील विभागीय कार्यालयासमोर मुस्लीम बांधव हजारोंच्या संख्येनं जमल्याच पहायला मिळालं.
संख्याबळ आणि आर्थिक बळ यांच्यापुढे मान तुकवून भाजपने दोघा प्रवक्त्यांना दूर केले. तरीही प्रश्न उरलेच.. ते का आणि कोणते प्रश्न…
ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात मागील काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे.
संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या अवमानकारक टिप्पणीचे पडसाद देशभर उमटत आहेत.
पुण्यातील आझम कॅम्पस येथे मुस्लीम समाजातील मंडळींची बैठक पार पडली
मुस्लिमांना आता अल्पसंख्यांकं म्हणता येणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणे सांगितलं आहे.
“भीती बघायचीय? चला, दिल्लीहून सुटणारी ट्रेन बघा. मी स्वतः येतो आणि…”, असं आव्हान ओवेसींनी अँकरला दिलं.
‘त्या’ दोघांनी खूप जास्त सक्ती केल्यानंतर अखेर त्या व्यक्तीने आपल्या इच्छेविरुद्ध ‘जय श्री राम’ म्हटलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ…
उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांच्या परिस्थितीसंदर्भात पुढे बोलताना आता उत्तर प्रदेश मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाहीय असं मी मानतो, असंही ते म्हणालेत
उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांना थोडी सुद्धा अक्कल असेल तर त्यांनी ओवैसींच्या पक्षाला मतदान करु नये, असंही ते एका विशेष मुलाखतीमध्ये म्हणालेत
गुरगावमध्ये महापंचायत पार पडली. या महापंचायतीत भाजपाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अमू यांनी वादग्रस्त विधानं केली.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.