scorecardresearch

‘अधिवेशनात आत्महत्याग्रस्त शेतकरी व आदिवासींची उपेक्षाच’

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली.

डॉ. देशपांडे सभागृहात ‘खुर्ची’ घोटाळा

शहरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात खुच्र्या लावण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीतून उघड झाले आहे.

‘श्रीसूर्या’तील आरोपींना न्यायालयीन कोठडी

श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे मालक समीर व पल्लवी जोशी यांना शनिवारी अकोला येथील न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूकडून झालेल्या युक्तिवादानंतर

आमदारांच्या आंदोलनाने विधिमंडळ परिसर दणाणला

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपायला एक दिवस शिल्लक असताना गुरुवारी सकाळी सभागृहातील कामकाज होण्यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्य़ातील मागण्यांकडे

हवामान आधारित पीक विमा योजना सर्व पिकांना लागू करणार- कृषीमंत्री

फळ पिकांना लागू असलेली हवामानावर आधारित पीक विमा योजना पुढील वर्षांपासून राज्यात सर्वच पिकांना लागू करण्यात येणार आहे

युवक कल्याण उपक्रमांसाठी राज्य युवा विकास निधीची स्थापना

लोकसंख्येतील युवकांचे प्रमाण आणि त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील विविध युवक कल्याण विषयक उपक्रमांना मदत करण्यासाठी राज्य युवा विकास निधीची

प्रादेशिक पक्षाकडून राज्याच्या अस्मितेचा, हिताचा विचार -नांदगावकर

प्रादेशिक पक्ष राज्याच्या अस्मितेचा व हिताचा विचार करतात. त्यामुळे राजकारणामध्ये प्रादेशिक पक्षांनाही महत्त्व आ

अ‍ॅडव्हाँटेज विदर्भाचा गवगवा

कोळसा व पाणी मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने या जिल्ह्य़ातील धारीवाल, ग्रेस, सिध्दबली, गोपानी व गुप्ता पॉवर प्रोजेक्ट अजूनही सुरू झालेले…

विदर्भातील अनुशेष तात्काळ पूर्ण करा- माणिकराव

विदर्भातील सुधारित सिंचन प्रकल्पांना तात्काळ मंजुरी द्यावी तसेच सिंचनासह संपूर्ण अनुशेष तात्काळ पूर्ण करावा, असा प्रस्ताव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार

गोसीखुर्द धरणाच्या पाण्यात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नसताना जलसाठा वाढविण्यात आला. शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे

नागपूर जिल्ह्य़ात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विषप्राशनातूनच

सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि त्यातून येणारे नैराश्य यामुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत असल्याची बाब सर्वानाच माहीत आहे.

संबंधित बातम्या