विद्येची देवता सरस्वतीचे तीर्थक्षेत्र अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्र सीमेवरील बासर येथे रविवारी मध्यरात्री तिहेरी हत्याकांडाचा प्रकार घडला. या प्रकारामुळे खळबळ…
भूमिहीन कुटुंबातील कर्त्यां व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी राज्यात सुरू केलेल्या आम आदमी योजनेत आता इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती…
आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी पुकारलेल्या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘बंद’मुळे अनेक रुग्णांची गरसोय झाली. ‘बंद’ काळात शासकीय रुग्णालय…
गेल्या दहा दिवसांपासून पावसाची अखंड रिपरिप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता पावसाची धास्ती घेतली आहे. सोयाबीनवरील रोगाचे प्रमाण वाढण्याबरोबरच पानेही पिवळी…
जिल्ह्य़ातील १३७ प्राथमिक शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरविला. या निर्णयामुळे या सर्व शाळांमधील शिक्षक,…