भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धा म्हणजे एक अप्रूपच होते. त्यावेळी दूरदर्शन नव्हते. जिवंत, भावपूर्ण कलाविष्कार फक्त नाटकांतूनच अनुभवायला मिळायचा. त्यामुळे नाटक…
वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक नाटकं करण्याबरोबरच राज्य नाटय़स्पर्धेने अमराठी भारतीय नाटकांचीही महाराष्ट्राला ओळख करून दिली. स्पर्धेच्या या कृतीमुळे काही नाटकांची मराठी…
‘जाणार कुठं?’ या व्यंकटेश माडगूळकरलिखित व पुण्याच्या पी.डी.ए.ने सादर केलेल्या नाटकामध्ये येऊ घातलेल्या शहरी संस्कृतीनं माणसांत होणारे बदल यथार्थपणे टिपले…