
सध्या मुंबई ते दिल्ली रस्ते प्रवासासाठी २४ ते २५ तास वा त्याहीपेक्षाही अधिक वेळ लागतो. पण आता मात्र या महामार्गामुळे…
दिल्ली-मुंबई हा एक्सप्रेस-वे भारतातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे. ज्यामुळे दोन शहरांमधील अंतर अर्ध्या वेळेत पूर्ण करता येणार आहे.
देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग उभारला जात…
रस्ता सुरक्षा सप्ताह केवळ एक औपचारिकता ठरते आहे का?
महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गाचे…
पैसे उभारण्यासाठी नुकतेच इनबीट माॅडेल सुरू केले आहे. त्यातून बाजारात बाॅन्डच्या मदतीने पैसे उभारले जातात.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात राखेचा वापर करण्याकरिता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राकडून राख पुरवण्यात येईल
पंतप्रधानांच्या उपस्थित होणा-या कार्यक्रमासाठी मिहान परिसरात भव्य मंडप उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.
सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
२०१४ मध्ये तत्कालालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाची घोषणा केली होती.
सकाळी साडेदहा वाजेपासून या आंदोलनाला सनदशीर मार्गाने सुरवात झाली. जिल्ह्यातील साडे तीनशे पत्रकार यात सहभागी झाले होते.
राष्ट्रीय महामार्गावर अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
धोकादायक वळणदार रस्ते, खड्डे, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे असे अनेक घटक राज्यातील रस्ते अपघातांस कारणीभूत ठरत आहेत.
राज्यातील रस्त्यांवर काही ठिकाणी वारंवार अपघात होत असून ही ठिकाणे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
सर्वसामान्यांवरील टोलचा भूर्दंड लवकरच कमी करणार, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत
पालघर जिल्ह्यातील महामार्गाच्या या भागात सातत्यपूर्ण अपघात होत असल्याने महामार्गाचा हा भाग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रिजवर पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादच्या अळणी पाटी भागात हा भीषण अपघात झाला.
जेएनपीटी ते गव्हाण दरम्यानच्या जून्या राज्य महामार्गाचे रूपातरण सहा पदरी रस्त्यात करण्यात येणार आहे.
हरित मार्ग योजनेस केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रारंभ झाला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.