प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. औरंगजेबाची कबर लवकरच महाराष्ट्रातून हटवू, असाही दावा…
अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव जनतेमुळे नव्हे तर नवनीत राणा यांच्या नियोजनबद्ध विरोधामुळे झाल्याचा खळबळजनक आरोप पराभूत उमेदवारांनी निवेदनाद्वारे केला…