
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स आर्ट ऑफ इंडिया (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर करणे टाळले पाहिजे.
शरीरात कॅलरीज वाढल्याने वजन वाढलं असं सांगितलं जातं. मग नेमक्या कॅलरीज वाढतात तरी कशा याबाबत अनेकांना प्रश्न पडतो.
आपल्या शरीराला असणाऱ्या पोषणाच्या गरजेविषयी लोकांना माहिती देण्यासाठी विविध जागरूकता उपक्रम आयोजित केले जात असतात.
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासह मटार हे झिंक, पोटॅशियम, विविध जीवनसत्त्वे आणि फायबरसह व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, के यांचा सर्वोत्तम…
विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या प्रकृतीविषयक समस्या लक्षात घेता, आपल्या आहारातील पुढील काही चुका टाळायलाच हव्यात.
सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा चहा किंवा कॉफी पिऊन करताय दिवसाची सुरुवात? मग थांबा. जाणून घ्या कोणती आहे योग्य वेळ आणि…
संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या २ तुम्हाला माहित असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त आणखीही काही गोष्टी समजून घेणं आणि गैरसमज दूर करणं…
बाहेरच्या दिखाव्यामुळे आपल्याला मिळालेलं एखाद्याचं प्रेम हे खरंच आयुष्यभरासाठी राहील का? किंवा त्याला खरंच प्रेम म्हणता येईल का?
फळांमधील साखरेची चिंता करण्याची आवश्यकता नसली तरीही ती आपल्या दैनंदिन कॅलरीच्या प्रमाणात मोजली जाते.
आपली हाडं ही आपल्या शरीराचा आकार, रचना आणि भक्कम आधार देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरतात.
ऊस हे एक असं जादुई फळ आहे. जे आपलं शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत करतं. ‘हे’ आहेत…
तुम्हाला माहितीच असेल कि खिचडी हा आपला राष्ट्रीय पदार्थ आहे. आज आपण याच खिचडीच्या पारंपारिक रेसिपीसह आणखी ५ वेगळे पर्याय…
आपल्याला लहानपणापासून आपली आई, आजी या तुपाचं महत्त्व वारंवार सांगत आल्या आहेत. गरमागरम वरण-भातावर, मऊसूद पुरणपोळी आणि ताज्या मोदकावर शुद्ध…
भूकेचे दोन प्रकार आहेत. भावनिक भूक म्हणजे इमोशनल हंगर आणि प्रत्यक्षात शरीराला अन्नाची गरज असताना लागणारी भूक म्हणजेच अॅक्चूअल हंगर.
आता “चीज खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता” असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर? विश्वास ठेवाल?
आपण सामान्यतः उपवासासाठी जे पदार्थ खातो ते खरंतर पित्त वाढवणारे किंवा पचायला जड असतात. त्यामुळे उलट त्रास होऊ शकतो. मग…
‘ईट क्लीन विथ ईशांका’च्या मालक असलेल्या ईशंका वाही म्हणतात कि, “तुमच्या शरीराला मिळणारं पोषण आणि झोप निरोगी आरोग्यासाठी एक महत्त्वाची…
डाएट कॉन्शियस लोकं भुकेच्या सूप आणि सॅलडला पसंती देतात. परंतु, खरंच हे पर्याय नेहमीच योग्य ठरतात का?
फक्त अननस नव्हे त्यावर असलेली कडक साल देखील आपल्या शरीरासाठी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जाणून घेऊया आश्चर्यकारक फायदे
पोटातील समस्या दूर करण्यासाठी चारोळीचा तुमच्या आहारात समावेश करा. आयुर्वेदात चारोळीचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
हे एक फळ तुम्हाला अनेक फायदे देऊ शकते. उन्हाळ्यात हे फळ भरपूर खा आणि आजच त्याचा आहारात समावेश करा.
केळी हे जगातील सर्वात जुने फळ मानले जाते. हे फळ जगभरातील बहुतांश देशांमध्ये आढळते. मात्र त्याचे प्रकार सर्वत्र भिन्न आहे.
गेल्या काही वर्षांपासून ग्रॅनोला हा पदार्थ भारतातही मोठ्याप्रमाणावर खाल्ला जातोय.