
देशभरात महागाईचा आगडोंब उसळला असताना आणि शेतीमालाचा उत्पादन खर्च जवळपास दुप्पट झालेला असताना कांदा कवडीमोल का होतो आहे, कांद्याचं गणित…
बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढत असली, तरी केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी कोणतेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही.
कांदा भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने १५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली.
गेले काही महिने कांद्याचे भाव क्विंटलमागे साडेसातशे रुपयांवर स्थिर होते, आता ते २५ ते ५० रुपयांवर घसरले आहेत.
कांद्याचे दर घसरल्याने तो विक्रीसाठी बाजार समितीत विक्रीसाठी न्यायचा नाही
वर्षभरात खरीप (पोळ), लेट खरीप (रांगडा) आणि उन्हाळ (गावठी) या कांद्याचे उत्पादन घेतले जाते.
राज्यात उत्पादन वाढले असताना शेजारच्या राज्यांनीही कांदा लागवड वाढविल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत.
कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये सरासरी भाव ८०० रुपये होता.
घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे
उत्तर महाराष्ट्रात लेट खरीपची लागवड नेहमीच्या तुलनेत तिप्पट असल्याने पुढील काळात विक्रमी कांदा बाजारात येणार
घाऊक बाजारात कांदा भावाने प्रती क्विंटल जवळपास साडे चार हजाराचा टप्पा गाठल्यामुळे किरकोळ बाजारातही तो चांगलाच वधारल्याने खरेदी करताना ग्राहकांच्या…
केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय जाहीर केल्याचे पडसाद मंगळवारी येथील घाऊक बाजारपेठेत उमटले. कांद्याच्या सरासरी भावाने ९०० रुपयांनी उसळी घेत…
गेल्या पंधरवडय़ात कांद्याचे दर सुमारे ५७८ रुपयांनी वाढले असून सध्या घाऊक बाजारात सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलवर जाऊन पोहोचले आहेत.
पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात यंदा झालेले कांद्याचे कमी उत्पादन, अवकाळी पाऊस, चाळीतील कांद्याची कमी होणारी संख्या, एकंदरीत वातावरण यामुळे यंदा…
वर्षांतून एकदा कधी कांदे तर कधी बटाटय़ाचे भाव भडकण्याचा गेल्या काही वर्षांत सुरू राहिलेला प्रघात लक्षात घेता, केंद्रीय कृषी मंत्रालयाने…
लाल कांद्याची मोठय़ा प्रमाणावर आवक होत असल्याने त्याचे भाव २७५ रुपये प्रति क्विंटलने घसरले.
कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. मग कांदा जीवनावश्यक वस्तूत का टाकला..
प्रचाराचा मुद्दा बनत ग्रामीण भागात समज-गरसमजांची राळ उठवून दिली आहे. केंद्राच्या निर्यातबंदी वा अनावश्यक आयातीमुळे देशातील कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडल्याचा…
कांद्याचे दर कोसळत असल्याने त्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत केंद्र सरकारला पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी…
आगामी सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढू देणार नाही असे कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितले. सरकार वेगवेगळय़ा उपाययोजना करून कांद्याचे भाव…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.