कांदा उत्पादक अनेक वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सोसत आहे. कांदा शेती करण्यासाठी लागणारा खर्चही सध्या मिळणाऱ्या भावातून भरुन निघत नाही.
चालू रब्बी हंगामात केंद्र सरकार पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून त्यातील ९८ टक्के कांदा महाराष्ट्रातून आणि त्यातही…
चालू रब्बी हंगामात केंद्र सरकार पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून ९८ टक्के कांदा महाराष्ट्रातून आणि त्यातही ९०…
लेव्ही वसुलीच्या वादातून सलग आठ दिवस ठप्प असणारे कांदा लिलाव लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले.
लेव्हीची रक्कम व्यापारी माथाडी मंडळाकडे जोवर जमा करीत नाहीत, तोपर्यंत कांदा खरेदी-विक्रीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेऊन हमाल, माथाडींनी…
नाशिक जिल्ह्यात मागील १२ दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत. या अडचणीवर मार्ग म्हणून बाजार समित्यांबाहेर, ग्रामपंचायतींच्या किंवा खासगी जागांत शेतकरी…
कांदा निर्यातबंदी, अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा कारणांमुळे कांद्याला अपेक्षित भाव मिळाला नसताना सुध्दा सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये नुकत्याच सरलेल्या आर्थिक…
हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न निघाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमध्ये मागील ११ दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत.
केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिरातीला दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
देशांतर्गत कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी डिसेंबरमध्ये लागू केलेली निर्यातबंदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चनंतरही अनिश्चित काळासाठी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र…
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कांदा निर्यातीवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेल्याने कांदा उत्पादक भागात कसे राजकीय परिणाम होऊ शकतात, याचे…
मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अंदाजे शंभर एकरावरील बीजवाई कांदा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.