गेले अनेक वर्षे प्रदूषित पाण्यामुळे वारकऱ्यांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत संतापाचा विषय झालेला चंद्रभागा प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागण्याचे चिन्हे आहेत.
आजकाल सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. दुग्धोत्पादनातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर क्रांती घडवेल, असे मत पशुसंवर्धन…
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत.